मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात दिवसेंदिवस गाजू लागला आहे. यातच संपुर्ण राज्यात मनोज जरांगे पाटलांच्या सभांना प्रंचड गर्दी होतांना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला ओबीसी नेत्यांच्याही सभा होत आहेत. यातच आता खराडीत झालेल्या सभेत केलेल्या वक्तव्यावरून मनोज जरांगे पाटलांनी आपला शब्द मागे घेतला आहे.
हेही वाचा…ललित पाटील प्रकरणाबाबत धंगेकर पुन्हा आक्रमक, बुधवारपासून करणार ठिय्या आंदोलन
पुण्यातील खराडी येथील सभेत लायकी नसलेल्यांच्या हाती काम करावं लागतंय असं विधान मनोज जरांगे पाटलांनी केलं होतं. त्यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला होता. यातच आता मी बोलला शब्द मागे घेत असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय.
हेही वाचा…सुरत, गुवाहाटी ते मंत्रालय, एकनाथ शिंदेंच्या थरारक प्रवासाची कहाणी, ‘धर्मवीर २’ चित्रपटाची घोषणा
दरम्यान, मनोज जरांगे पाटील म्हणाले की, माझं म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता, कारण मी कधीही जातीयवाद करत नाही आणि कधीही केलेला नाही. माझा म्हणण्याचा उद्देश आणि अर्थ वेगळा होता, पण विनाकारण काहीजण त्याला जातीयरंग देण्याचा प्रयत्न करायला लागले. परंतू आमचं मराठा आरक्षणापासून ध्येय हटणार नाही. तरीही काही जणांचा जर गैरसमज होऊ नये म्हणून मी तो शब्द मागे घेतो असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…पक्षाच्या एकनिष्ठ नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी, शरद पवारांनी जाहीर केलं नाव
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारताला नाही तर जगाला गरज”, मंत्री चंद्रकांत पाटलांचं विधान
हेही वाचा…शिंदे समिती बरखास्त करण्याची भुजबळांची मागणी, जरांगे पाटलांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले की,..
हेही वाचा…“..तरच राज्यातील सरकार कोसळेल”, राहुल नार्वेकरांचं मोठं विधान, राजकीय हालचाली वाढल्या
हेही वाचा…“सत्तेशिवाय २ दिवस राहिले तर कासावीस होणारे गद्दार..”, केसरकरांच्या व्हिडीओवरून शरद पवार गटाने केली जहरी टिका