कोल्हापूर : राज्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभांचा धडाका सुरू करून दिला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून अजित पवार गटाच्या देखील जोरदार सभा होत आहेत. यातच काल कोल्हापुरात अजित पवार गटाची जाहीर सभा पार पडली. या सभेतून अजित पवार गटातील नेत्यांनी विरोधकांनावर जोरदार निशाणा साधला. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटातील नेत्यांना आवाहन दिलं आहे.
हेही वाचा…नाशकात शरद पवारांची ताकद वाढली, राज ठाकरेंच्या ‘या’ शिलेदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश
उद्धव ठाकरे यांचे सरकार पडत होते, त्याचवेळेस राष्ट्रवादीच्या १ ते २ आमदार वगळता सर्व मंत्री, आमदारांनी एक पत्र तयार केले होते. या पत्रात आपण महायुतीत सामील व्हावं असं म्हटलं होते. हे खोटे असले तर राजकारणातून निवृत्त होईल आणि हे खरे असले तर जे खोटे बोलतायेत त्यांनी राजकारणातून निवृत्त झाले पाहिजे. असं आवाहन अजित पवारांनी शरद पवार गटातील आमदारांना दिलं आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “आरक्षण कोर्टात का टिकू शकले नाही, याच..,”
दरम्यान, पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, काहीजण म्हणतात आमच्यावर दबाव होता, होय, आमच्यावर लोकांची कामे करण्याचा दबाव होता. आमदारांच्या मतदारसंघात रखडलेली कामे, विकासकामांना मिळालेली स्थगिती ती उठवण्याचा दबाव होता. असंही अजित पवारांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचा पहिला उमेदवार ठरला, बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी पवारांची मोठी रणनिती
हेही वाचा…“आमचे दैवत, आमचा देव, आमचा विठ्ठल एकच आहे, ते म्हणजे शरद पवार”
हेही वाचा…“निवडणुकीपुर्वी देशात दंगली घडू शकतात,” शिवसेनेच्या ‘या’ बड्या खासदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“मी सत्तेसाठी धडपडत नाही, माझा जीव देशासाठी आणि तुमच्यासाठी जळतोय”, उद्धव ठाकरे
हेही वाचा…“गद्दारी जस्टीफाय करणारे मुश्रीफ, कोणते मुश्रीफ खरे अन् कोणते खोटे ?” शरद पवारांच्या शिलेदारांनी डिवचलं