पुणे : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी आयोगानं समन्स पाठवून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आयोगाला पत्रही पाठवलं आहे. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“..तोपर्यंत मी गडावरून उतारणार नाही,” संभाजी राजेंचं शिवभक्तांना आवाहन
भीमा कोरेगाव दंगलीसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करावी अशी मागणी करीत आहे. यातच भीमा कोरेगाव सारख्या घटना घडू नये यासाठी आयोगानं सल्ला विचारण्यासाठी आंबेडकरांना बोलवलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. त्यावर प्रकाश आंबेडकर राज्यातील राजकारणाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे.
हेही वाचा…“बापात बाप नाही अन् लेकात लेक नाही, अशी महाविकास आघाडीची अवस्था”, प्रकाश आंबेडकरांची टिका
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणुक येत आहे. परदेशी गुंतवणुक येण्यात महाराष्ट्र देशात नंबर १ वर आला आहे. २०२० ते २०२२ या काळात राज्यात परदेशी गुंतवणुक कमी झाली होती. आमच्या सरकारने महाराष्ट्राल पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणलं आङे. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून राजकारणाची दिशा भटकवण्याचं काम सुरू आहे. असंही फडणवीस म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…खोक्यांवरून कृपाल तुमने अन् अजित पवारांमध्ये वार-पलटवार, अजित पवार म्हणाले, “तर राजकारण सोडून देईन”
हेही वाचा…पुणे लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी ठाम, कार्यकर्ते लागले कामाला, उमेदवार शरद पवार ठरवणार
हेही वाचा…शरद पवारांची ‘गुगली’ : विलास लांडेंचे ‘रि-लाँचिंग’ अन् डॉ. अमोल कोल्हे ‘क्लिनबोल्ड’
हेही वाचा…जागा दोन, दावेदार पाच, लोकसभेच्या ‘या’ २ मतदारसंघात “हाय व्होल्टेज ड्रामा”
हेही वाचा…शिंदेंच्या मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ १४ जणांचं होणार समावेश, छोटेखानी होणार कार्यक्रम ?