बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या आंदोलनाच्यावेळी शहारात झालेल्या जाळपोळीच्या घटनांची आज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी देखील चर्चा केली. तर बीडमधील घटना दुर्दैवी असून याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.
हेही वाचा…निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आदेश बांदेकरांवर ठाकरेंनी विश्वास दाखवला अन्.. बांदेकरांच्या कामाची ठाकरे गटाकडून पोचपावती
शहरातील अशा जाळपोळीच्या घटनांचा निषेध झाला पाहिजे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे आंदोलन होणे आवश्यक आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, पण कोणच्याही आरक्षणला धक्का न लावता. असं म्हणत ओबीसी आणि मराठा समाजात फुट पाडण्याचा प्रकार होऊ देणार नसल्याचंही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा…पालिकेच्या कर्मचाऱ्यांना खोके सरकार दिवाळी बोनस देणार आहे की नाही? आदित्य ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं
दरम्यान, बीडमधील घटनेनंतर सर्व जाती धर्माच लोक मदतीला धावले. एवढा मोठा घातपात कधीही पाहिला नाही. आंदोलनाचे एवढे तीव्र पडसाद कधीही उमटले नाहीत. आंदोलनाला हिसक वळण लागू नयेत. अशा घटनांची आता एसआयटी चौकशी करा. अशी मागणी मुंडेंनी केली आहे. तसेच आरक्षणासाठी घरं जाळण्याची काय गरज होती? पण तपास यंत्रणांचं हे अपयश असून इतकी मोठी घटना घडते आणि माहिती नसावी. याबाबत आश्चर्य वाटेत. त्यामुळे आता या घटनेची सखोल चौकशी करावी. असंही त्या म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…“धनगर समाजासाठी शक्तीप्रदत्त समिती, निर्यातीला वेग, एअर इंडियाची इमारत ताब्यात”, मुख्यमंत्र्यांनी घेतले ११ धडाकेबाज निर्णय
हेही वाचा…“रक्तदानाची चळवळ गतिमान करूया,” माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी,” कोर्टात आज काय काय झालं ?
हेही वाचा…हसन मुश्रीफ महादेव अॅपचे सदस्य..! राऊतांच्या आरोपांवर मुश्रीफांची खोचक प्रतिक्रिया म्हणाले..,
हेही वाचा…“ना देवेंद्र फडणवीस ना अजित पवार,” कार्तिकी एकदशीला विठ्ठालाची शासकीय पुजा कोण करणार?