कोल्हापुर : मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्यानंतरही सत्तेपासून दुर राहावं लागलं. शिवसेनेने अचानक भाजपशी युती तोडत राष्ट्रवादी आणि काॅंग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन असं वक्तव्य केलं. त्यानंतर विरोधकांनी फडणवीसांना डिवचण्यास सुरूवात केली. त्यावर आता पुन्हा एकदा त्या विधानाचा उल्लेख फडणवीसांकडून करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांना डिवचलं आहे.
हेही वाचा…Pune Loksabha: गिरीश बापट यांच्या जागी कोण? पुणे लोकसभा पोटनिवडणुकी संदर्भात महत्त्वाची अपडेट
सध्या कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी धुमधडक्यात प्रचार सुरू आहे. काॅंग्रेससह भाजपने देखील या प्रचारासाठी महत्वाचे नेते मैदानात उतरवले आहेत. यातच कोल्हापुर सीमाभागात देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी जुन्या वक्तव्याची आठवण करीत मी पुन्हा येईन, ते कसा येतो हे तुम्हाला देखील माहिती आहे. असं म्हटलं आहे.
हेही वाचा…“देशाला, राज्याला, पक्षाला शरद पवार साहेबांची गरज “
आज काल काल बोलतात, ते त्यांनाही कळत नाही. देवेंद्र फडणवीस हे पुन्हा आले हे खरं आहे. पण ते मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री बनून आले. माझा सारखा व्यक्ती असता. तर खालचं पद मी स्विकारलंच नसतं. असं नाना पटोले यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“नुसते फफारे, बिनकामाचे फडतुस लोक तुम्ही”, रूपाली पाटलांचा भातखळकरांनावर पलटवार
हेही वाचा…“शरद पवारांचा ‘पावर गेम’, त्यामुळेच त्यांनी हा मोठा मास्टरस्टोक दिलाय”
हेही वाचा…“राष्ट्रवादीचा अंतर्गत चित्रपट, एन्ड होत नाही, तोपर्यंत प्रतिक्रिया नाही”, देवेंद्र फडणवीस
हेही वाचा…मोठी बातमी..! पडद्यामागचं राजकारण, रश्मी ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीला, एकच खळबळ
हेही वाचा…“मला विचार करण्यासाठी वेळ हवाय”, निवड समितीच्या प्रस्तावावर पवारांची प्रतिक्रिया