पुणे : जागतिक आर्किटेक्चर दिनानिमित्त शहर नियोजन, सौदर्यंदृष्टी आणि शाश्वत विकास यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्फोटक मुलाखत आज लेखक दिपक करंजीकर यांनी आज पुण्यात घेतली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत विविध मुद्यांवर भाष्य करत सरकारच्या कामगारीवर कडक शब्दात ताशोरे ओढले.
हेही वाचा…“अल्टिमेटम संपला पण शिंदे समितीला पुरावे भेटेना, समितीने मागितली ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत, जरांगे पाटील मोठा निर्णय घेणार ?
राज्यकर्त्यांना विकासाची दृष्टी असायला हवी. सौंदर्यदृष्टी सत्तेसाठी हवी. नियोजन नसल्यानं शहरं बकाल होत आहे. लोकांना कोणत्या सुविधा पुरवायच्या याचं नियोजन हवं. गाडगे बाबांच्या राज्यात स्वच्छता शिकवावी लागते हे दुर्दैव आहे. तरूणाईलाच कल विदेशाकडे वाढत चालला आहे. प्रंचड वेगाने बांधकाम होतं असल्याने प्रदूषण वाढत चाललंय. मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला पण पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. असाही राज ठाकरेंना इशारा दिला.
हेही वाचा…विलास लांडेंचं अपयश अजित गव्हाणेंच्या माथी, अजित पवारांच्या कार्यक्रमाला निम्म सभागृह रिकामं
वांद्रे वरळी सिलिंक बांधायला रामायणा इतका वेळ लागला ही आपल्या सरकारची गती आहे. मुंबई दर्शन सहलीत ब्रिटीश काळातल्या वास्तू दाखवल्या जातात. सरकारकडील पैसा वाटेल तसा वापरला जात आहे. लोकांचा प्रतिनिधींशी काही संबंध येत नाही. त्यांना शहरात राहण्यासाठी फक्त समाधान लागतं. माझ्या हातात सत्ता आल्यास आर्किटेक लोकांच्या हातात राज्य देतो. पुण्यातील बांधकाम थांबवा. लोकसंख्येनुसार शहरात १५ टक्के सस्ते हवेत. पुण्यात आता ७ ते ८ टक्के रस्ते आहेत. असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…” एकनाथ शिंदे गट आणि अजित दादा गटाला भाजपात विलीन करण्याची वेळ येणार”
खंदे समर्थकाने भुजबळांची साथ सोडली, एकेकाळी भाजपला निवडणुकीत दिला होता मोठा झटका
हेही वाचा…“ललित पाटील प्रकरणात राऊतांना बेड्या ठोका, पक्षाच कवचकुंडल ललित पाटीलला कुणी दिलं?”
हेही वाचा…“शरद पवार, ठाकरे अन् पटोले यांनी नाक घासून माफी मागावी अन्यथा..”, कुणी आणि का दिला इशारा ?
हेही वाचा…महापालिका ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली, माजी नगरसेवकांची बोलवली महत्वाची बैठक