मुंबई : मराठा समाजाला दिलेल्या शब्दावर आपण आजही ठाम आहोत. मुंबईच्या वेशीवर गेल्यानंतरच सगेसोयऱ्यांचा अध्यादेश निघाला. आता या अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करून प्रमाणपत्र वाटपास सुरूवात करावी, या मागणीसाठी आपण येत्या १० फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसणार आहोत. अशा इशारा पुन्हा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.
हेही वाचा…“पैसे खाण्याची भूक आता प्रचंड वाढली, महायुतीचा 155 कोटींचा मोबाईल घोटाळा”
पुढे बोलतांना ते म्हणाले की, ७५ वर्षात झाले नाही ते आता होत आहे. राज्यात ५७ लाख नोंदी सापडल्या, हे आंदोलनाचे यश नाही तर काय आहे, कुणी उठसुट काही बोलतो, स्वत: ला अभ्यासक म्हणता तर या १० तारखेला आणि कायद्यात कोणत्या तरतुदी हव्यात, याची लेखी माहिती द्या. असे आवाहन देखील जरांगे पाटलांनी दिले.
हेही वाचा…“पुणे लोकसभेसाठी मनसेचा पुढचा उमेदवार कोण ?” शर्मिला ठाकरेंनी दिले स्पष्ट संकेत
दरम्यान, माझ्या आंदोलनावरून अनेकांना पोटशुळ उठले आहेत. ज्यांना एवढ्या वर्षात जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं म्हणून काही निर्णय झाला, तर श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांचा आटापिटा सुरू झाला. परंतु हे मराठा आंदोलनाचे यश असून याचे श्रेय केवळ समाजालाच जाते. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल, शर्मिला ठाकरेंकडून लोकसभेचे संकेत
हेही वाचा…*“मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, आयत्या प्रकल्पांवर उबाठा,” भाजप अन् ठाकरे गटात रंगलं ट्विटवॉर*
हेही वाचा…“मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या अधिसूचनेला शरद पवार गटाचा विरोध”, म्हणाले….
हेही वाचा…“जमीन विकून आलेला पैसा अन् पवार साहेबांना सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही”
हेही वाचा…बाळा नांदगावकरांनी भेट म्हणून राज ठाकरेंना दिली ‘बाबरी मशिदीची वीट’, राज ठाकरे म्हणाले…