नवी दिल्ली : भाजपचे लखनऊचे खासदार आणि केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांच्या घरात एका तरूणाचा मृतदेह आढळ्याने राजकीय राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सत्ता असलेल्या राज्यात अशा प्रकारचा प्रकरण उघडकीस येत असल्याने यावरून देशात एकच चर्चा सुरूय. तर विरोधकांकडून भाजपवर टिका केली जात आहे.
हेही वाचा…इंडिया आघाडीच्या नाकावर टिचून महायुतीचीही मुंबईत बैठक, दोन महत्वाचे ठराव मंजूर
संबंधित तरूणाच्या डोक्याला गोळी लागून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी खासदार कौशल किशोर यांचा मूलगा विकास किशोर यांची बंदूक आढळली आहे. पोलिसांनी बंदूक जप्त केली असून घटनेचा पुढील तपास करीत आहेत. विनय श्रीवास्तव असं गोळी लागून मृत पावलेल्या तरूणांचं नाव असून मंत्री कौशल किशोर यांचा मुलगा विकास किशोर यांचा मित्र असल्याचं समजत आहे.
हेही वाचा…“पराभाव दिसल्यानं भाजपकडून पर्यांयाचा वापर”, केंद्र सरकारच्या त्या विधेयकावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच लखनऊचे डीसीपी राहुल राज यांनी म्हटलं की, विनय श्रीवास्तव नावाच्या तरूणाचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. गुरूवारी रात्री एकूण सहाजण केंद्रीय मंत्र्यांच्या घरात आले होते. रात्री सर्वांनी एकत्रित जेवण केलं. यानंतर ही घटना घडली. ही घटना घडल्यानंतर आम्ही घटनास्थळावरून एक बंदूक जप्त केलीय.
VIDEO | “A boy named Vinay Srivastava was shot dead due to bullet injury. A total of six persons came to the house last night, had dinner and after the incident took place. We have recovered a pistol which is said to be of Vikas Kishore. We are investigating the matter. The… pic.twitter.com/eVRVt7CD4F
— Press Trust of India (@PTI_News) September 1, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर संस्कार नावाचं व्हिटॅमिन कमी पडलं”, सुषमा अंधारेंची जहरी टिका
हेही वाचा…इंडिया आघाडीच्या लोगाचं अनावरण पुढं ढकललं, कारण आलं समोर, तर भाजपची जोरदार टिका
हेही वाचा…२०२४ लोकसभेची निवडणुक नरेंद्र मोदी पुण्यातून लढणार, काॅंग्रेसचा ‘हा’ बडा नेता मोदीविरूद्ध लढणार, राज्यात एकच चर्चा
हेही वाचा…एक देश, एक निवडणुक..! मोदी सरकारचा विरोधकांना दे धक्का, रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती
हेही वाचा…“फडणवीसांची दुकानदारी बंद होण्याची वेळ आलीय, फडणवीसांनी भाजपाला अडचणीत आणलंय,”