मुंबई : राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू असतांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणुक आयोगाची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण कोणत्या दिशेने जाणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…निधीवाटप..! भाजपच्या ‘या’ आमदाराला सर्वाधिक, जयंत पाटलांना ५८० कोटी ३१ लाख, काॅंग्रेसच्या १५ आमदाराला एकही रूपया नाही
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारलं. त्यानंतर त्यांनी थेट राष्ट्रवादीवर दावा सांगितला होता. यासंदर्भात त्यांनी निवडणुक आयोगाकडे देखील याचिका दाखल केली होती. त्याच्याच संदर्भात आता निवडणुक आयोगाने शरद पवार गटाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे शरद पवार या नोटीसला काय उत्तर देणार त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…ट्राफिकमध्ये अकडला विधान परिषदेचा आमदार, लोकलने प्रवास करून गाठलं विधानभवन
दरम्यान, एका वर्षापुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारलं. एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनेवर दावा सांगितला. त्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाची राजकीय लढाई सर्वोच्च न्यायालयात गेली. यातच आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ही लढाई कोर्टात जाणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मिठी नदीत विझवून सोनिया गांधींच्या सेनेसमोर..,”बावनकुळेंची ठाकरेंवर जहरी टिका
हेही वाचा…ठाकरेंना मोठा झटका…! तब्बल सात वेळा राहिलेल्या ‘या’ नगरसेविकानी शिंदे गटात केला प्रवेश
हेही वाचा…“२०२४ मध्ये मोदी जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, त्यावेळी आमचे ४५ पेक्षा जास्त खासदार असतील”,- बावनकुळे
हेही वाचा…“शिरीष कणेकरांच्या दु : खद निधनाची बातमी पचविणे अवघड”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हेही वाचा…“खेकड्यांना सांभाळलं असतं तर…” उद्धव ठाकरेंच्या टिकेवर गुलाबराव पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर