मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या तिन्ही नेत्यांमध्ये गुरूवारी सकाळी वर्षा बंगल्यावर जवळपास दीड तास बैठक झाली. यामध्ये खातेवाटपाविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. खातेवाटपात शिवसेना आणि भाजपच्या काही मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांसह अजित पवारांना देखील शरद पवारांचं पत्र, पत्राद्वारे व्यक्त केली खंत
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला जी माहिती मिळाली, त्यानुसार राज्यपालांकडे याबाबतची यादी गेली आहे. त्यात वेगवेगळ्या मंत्र्यांना कोणती यादी दिली आहेत हे जाहीर होईल. त्यानुसार मंत्री जबाबदारी घेतील आणि कामाला सुरूवात करतील. असंही अजित पवारांनी नमुद केलं आहे.
हेही वाचा…पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना रंगणार
मी वेगवेगळ्या मान्यवरांच्या मंत्रिमंडळात काम केलं आहे. त्या त्या वेळी खातेवाटप हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतचा निर्णय घेतील असंही अजित पवारांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…शाब्बास इंडिया…! चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान मोदींनी केलं ISRO च्या वैज्ञानिकांचं अभिनंदन; म्हणाले
हेही वाचा…शरद पवार गटाची निवडणुक आयोगात धाव, थेट अर्ज करत केली ‘ही’ मागणी
हेही वाचा…“तेव्हा काहीतरी शिजत होतं आणि त्याचा वास…”, बाळासाहेब थोरातांचं सुचक वक्तव्य
हेही वाचा…शिंदेंसह शिवसेनेच्या १६ आमदारांना धोक्याची घंटा, कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस
हेही वाचा…शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे तोप डागणार, २२ जुलैला ठाण्यात ठाकरेंची सभा