मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठी माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून उद्धव ठाकरे यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जून खर्गे तर संयोजकपदी नितीश कुमारांची नियुक्ती
एका अज्ञात व्यक्तीचा महाराष्ट्र नियत्रंण कक्षाला फोन करण्यात आला आहे. या फोनमध्ये एका व्यक्तीने गुजरात मुंबई असा ट्रेनमधून प्रवास करतांना चार ते पाच व्यक्तींचा संभाषण ऐकून पोलिसांना फोन करण्यात आला आहे. फोनवरून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर पोलिसांची मोठी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा…“मोदींना महान म्हणायचे फक्त पाकिस्तान अन् उद्धव ठाकरेच राहिले”, भाजपच्या बड्या नेत्याचं विधान
दरम्यान, फोन आला त्यानुसार कारवाई झाली पाहिजे, कारण उद्धव ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. हा कोणता राजकीय डावपेच आहे. आम्ही घाबरणारे नाहीत. शिवसेना आणि शिवसैनिक ठाकरे परिवारांशी सुरक्षा करण्यासाठी नेहमीच तयार आहे. अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. तर याआधी देखील बाळासाहेब ठाकरे यांना जीवे मारण्यासाठी धमकीचे फोन आले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“मोदी नकोच, अन् मोदींसोबतचे ढोंगीपण नको, “शिवसेनेच्या धर्मवीरांच्या ठाण्यात लागले बॅनर
हेही वाचा…“छातीठोकपणे सांगतो माझा परिचय श्रीराम सेवक आणि कारसेवक”, फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…शरद मोहोळ हत्याप्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला अटकेत, पनवेलच्या फार्महाऊसवर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हेही वाचा…“निमंत्रण असूनही काॅंग्रेस राम मंदिराच्या कार्यक्रमाला का जाणार नाही ?” शरद पवारांनी सांगितलं कारण म्हणाले..
हेही वाचा..उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुक लढवणार ? भाजपने दिले चॅलेंज