नवी दिल्ली : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांनी एकजूट बांधण्यास सुरूवात केली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपची मित्रपक्षांत कुरबुरी झाल्या आहेत. महाराष्ट्रासह हरियाणा आणि तामिळनाडू या राज्यांत मोठा वाद निर्माण होऊन विरोधकांचा मार्ग सोपा केला जात असल्याचं चित्र सध्या देशात निर्माण झाला आहे.
हेही वाचा…शिंदे गटाची ‘ती’ जाहिरात भाजपला रूचली नाही, महायुतीत मिठाचा खडा
आगामी लोकसभा निवडणुकांची जय्यत तयारी सत्ताधारी पक्षांसह विरोधकांनी सुरू करून दिली आहे. भाजपने देखील राज्यात एव्हाना देशात जोरदार तयारी केली आहे. मात्र महाराष्ट्रात कल्याण लोकसभा मतदारसंघावरून मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंनी थेट राजीनाम्याची भाषा केली आहे. तर दुसरीकडे तेलंगणात अध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजप मित्र पक्षांत वाद उफाळून आला आहे. तर हरियाणात जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला युतीच्या भविष्यावर चिंता व्यक्त करीत आहेत.
हेही वाचा…“अब्दुल सत्तार अन् घोटाळ्यांचे घनिष्ट नाते काही संपेना”, आणखी एक घोटाळा उघड
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ३०० पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे शरद पवारांसह नितीन कुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांची बैठक पार पडत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी मित्र पक्षांशी असलेले संबंध चांगले ठेवण्याची गरज असल्याचं राजकीय वर्तुळात सांगितलं जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“कमी मार्काने पास झालो हे जाहिरातबाजीतून सांगणारा शिंदेंचा पहिलाच पक्ष”,सुप्रिया सुळेंनी उडवली शिंदेंची खिल्ली
हेही वाचा…“शिवसेना आमचीच दावा करणाऱ्यांनी बाळासाहेबांचा फोटो वगळला, हा त्यांचा अपमान नाही का ?” अजित पवारांचा सवाल
हेही वाचा…राज्यात आज निवडणुका झाल्यास काय होणार ? सर्वात मोठा एक्झिट पोल आला पुढे, शिंदेंचं काय होणार?
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला छ.संभाजीनगरचे वावडे..! औरंगाबादचं नामांतराचा पडला विसर
हेही वाचा…मोदींना जिंकवण्यासाठी भाजप ‘ह्या’ खासदारांचे तिकीट कापणार, बड्या नेत्याचं वक्तव्य