पुणे : मागील महिन्यापासून पुण्यातील येरवडा कारागृह चर्चेचा विषय ठरला आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात येरवडा कारागृहाची जोरदार चर्चा झाली. त्यानंतर माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी देखील येरवडा कारागृह प्रकरणावरून अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे.
हेही वाचा…अजित पवार गटाचा खोटारडेपणा उघड, शरद पवार गटाने निवडणुक आयोगात दिला मोठा पुरावा
पुण्यातील येरवडा कारागृहातून पुन्हा एकदा कैदी पळाल्याची घटना घडली आहे. कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधून पळाला आहे. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्निचिन्ह उपस्थित झालं आहे. कारण येरवडा तुरूंगात अनेक मोठ मोठ कैदी तुरूंगवास भोगत असतात. त्यामुळे तुरूंगातील सुरक्षा ही अत्यंत कडक असायला हवी. परंतु कैदी पळून जात असताना यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
हेही वाचा…भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश करणारा ठाकरेंचा शिलेदार अडचणीत, ४ दिवसांची सुनावली पोलीस कोठडी
दरम्यान, आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दातील एका खुनाच्या गुन्हात २००८ पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. जाधव याला येरवडा कारागृहातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. काल दुपारच्या सुमारास कारागृहातील बंदी यांची तुरूंग अधिकारी गिनती करता वेळेस आरोपी आशिष जाधव हा कारागृहातील अधिकाऱ्यांना आढळून आला नसल्याने एकच खळबळ उडाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“होय, माझ्या मागे मोठी शक्ती आहे”, मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे कोणती शक्ती ?
हेही वाचा…नितेश राणेंना ‘ते’ वक्तव्य भोवलं, कोर्टाने बजावले समन्स, संजय राऊतांची मोठी खेळी
हेही वाचा…“भाजपने अंगावर ओढून घेण्याची गरज नव्हती, होय मी मनोरूग्ण,” राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
हेही वाचा…सन्मान कार्याचा, गौरव व्यक्तींचा,’ लहू बालवडकर सोशल वेल्फेअर तर्फे पुरस्कार जाहीर
हेही वाचा…महेश लांडगेंच्या ‘त्या’ हिंदुत्वाच्या भूमिकेचे राहुरीत पडसाद ? अबू आझमींना गावाबाहेरच पोलिसांनी रोखले