ठाणे : मनोज जरांगे पाटलांची आज ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे जाहीर सभा पार पडणार आहे. त्याआधी मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी २५ जेसीबी लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जरांगे पाटलांची सभा होत असल्याने त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. यातच मनोज जरांगे पाटलांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश करणारा ठाकरेंचा शिलेदार अडचणीत, ४ दिवसांची सुनावली पोलीस कोठडी
मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोणी आहे का? हे तपासावं लागेल. या आरक्षण प्रकरणामुळे जातीयवाद निर्माण करून राज्यातील सुव्यवस्थेचा भंग करायचा असं कोणी ठरवलं आहे का ? निवडणुका तोंडावर असताना अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. मला हे सगळं चित्र दिसत नाही. असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.
हेही वाचा…“बावनकुळेंनी जुगारात ३.५ कोटी उडवले, २७ फोटो अन् ६ व्हिडीओ बाहेर काढले तर..” संजय राऊतांनी भाजपला डिवचलं
राज ठाकरे यांच्या दाव्यावर मनोज जरांगे पाटलांनी उत्तर दिलं आहे. होय माझ्या मागे मोठी शक्ती आहे. राज ठाकरे बरोबर बोलले आहेत. माझ्या पाठीशी मराठा समाजाची मोठी शक्ती आहे. त्यामुळे दुसरी कुठलीही शक्ती माझ्यासमोर टिकणार नाही. असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…नितेश राणेंना ‘ते’ वक्तव्य भोवलं, कोर्टाने बजावले समन्स, संजय राऊतांची मोठी खेळी
हेही वाचा…“भाजपने अंगावर ओढून घेण्याची गरज नव्हती, होय मी मनोरूग्ण,” राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
हेही वाचा…सन्मान कार्याचा, गौरव व्यक्तींचा,’ लहू बालवडकर सोशल वेल्फेअर तर्फे पुरस्कार जाहीर
हेही वाचा…महेश लांडगेंच्या ‘त्या’ हिंदुत्वाच्या भूमिकेचे राहुरीत पडसाद ? अबू आझमींना गावाबाहेरच पोलिसांनी रोखले
हेही वाचा…अजित पवार गटाचा खोटारडेपणा उघड, शरद पवार गटाने निवडणुक आयोगात दिला मोठा पुरावा