मुंबई : कर्नाटकात ज्या गोष्टी झाल्यात त्या विरोधकांच्या काही गोष्टी सत्ताधारी पक्षांनी मान्य केल्या पाहिजे. त्या गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मान्य केल्या आहेत. परंतु त्यांच्या पक्षातील काही नेत्यांना ह्या गोष्टी मान्य नाही आहेत. अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकात झालेल्या भाजपच्या पराभवावर दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज ठाकरेंना खोचक टोला हाणला आहे.
हेही वाचा…भाजप इलेक्शन मोडवर..! आगामी निवडणुकांबाबत पुण्यात भाजपची रणनीती ठरणार?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा काॅंग्रेसने दारूण पराभव केला. याची सल भाजपच्या काही नेत्यांमध्ये अजून तशी कायम आहे. यावरून राज ठाकरे आणि भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांच्यात शाब्दित चकमक झाली होती. ते कमी न होता होता. यातच राज ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज ठाकरे यांना टोला हाणला आहे.
हेही वाचा…“आज जर महाराज असते, तर हत्तीच्या पायी दिले असते,” कुरूलकर प्रकरणांवरून आव्हाड संतापले
ज्या पक्षात ३०२ खासदार आहेत. अशा मोठ्या पक्षाबद्दल १ आमदार असलेल्या पक्षांनी बोललं पाहिजे का ? असा खोचक सवाल नारायण राणे यांनी राज ठाकरे यांना केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…सावनेर मतदार संघात काॅंग्रेसचे दोन नेते आमनेसामने, देशमुख केदारांच्या विरोधात दंड थोपडणार?
हेही वाचा…राम शिंदेंनी रोहित पवारांना दिलं धोबीपछाड, चुरशीच्या लढाईत भाजपचा विजय, ईश्वरी चिठ्ठीतून भाजपची बाजी
हेही वाचा…बुलढाणा बाजार समितीवर ठाकरे गटाचं गुलाल, आमदार संजय गायकवाडांना मोठा धक्का
हेही वाचा…शिवसेनेच्या घटनेवरून निकाल देणार? शिवसेना कुणाची? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
हेही वाचा…बेताल वक्तव्य, विधानसभा अध्यक्षांना चॅंलेज, संजय राऊतांवर पुन्हा एकदा हक्कभंग दाखल