मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचा लढा, जवळजवळ अंतिम टप्प्यात आला आहे. सरकारचे तीन महिने बाकी आहेत. या सरकारला जावच लागेल. घटनाबाह्य सरकार वाचवण्याचं कोणी कितीही प्रयत्न केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत येतील. पंतप्रधान बेकायदेशीर काम करतात का ? त्यांच्या डोळ्यांसमोर बेकायदेशीर कृत्य घडत आहे. असं खासदार संजय राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…निवडणुकांचा बिगूल…. “राष्ट्रवादीने याचिका मागे घेतल्यास लगेच महानगरपालिकांच्या निवडणुका लागतील”
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर आता राज्यातील वातावरण तापलं आहे. या निकालानंतर राज्यातील राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातच राऊतांनी या प्रकरणावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच निशाण्यावर ठेवलं आहे.
हेही वाचा…कोश्यारी गेले, बैस आले, पण, त्या ‘१२’ आमदारांची सुनावणी पुन्हा लांबणीवर, कोर्टाचा मोठा निर्णय
पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, आमचे व्हीप कायदेशीर असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी झालेली नियुक्ती बेकायदेशीर आहे. राजकीय पक्ष हा विधीमंडळ पक्ष तयार करतो. फुटलेला गट मुळ पक्षावर दावा करू शकत नाही. त्यामुळे हे सरकार बेकायदेशीर आहे. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो की त्यांनी संपुर्ण सरकार बेकायदेशीर ठरवलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“…तर मोदींनी हे करावे, म्हणजे ईडीचा वेळ अन् देशाचा खर्च वाचेल”
हेही वाचा…“ज्यांना १७ दारं फिरूनही कुत्र विचारत नाही, त्यांनी नैतिकता शिकवू नये,” दानवेंचा राणेंना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…100 कोटी वसुली प्रकरण..! शिंदे सरकारचा ‘परमबीर सिंह’ ला मोठा दिलासा, आघाडीचा तो निर्णय मागे
हेही वाचा…“दादा तुम्ही आमचे, तुम्ही आम्हाला पारखं करू नये”, अजित पवारांनी सुनावल्यानंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया
हेही वाचा…“सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंसमोर रडल्या असत्या तर योग्य ठरलं असतं”, अजित पवारांचा पलटवार