मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना १०० कोटी वसुली बाबत एक सनसनाटी पत्र मुंबईचे आयुक्त परमबीर सिंह यांनी लिहिले होते. त्यानंतर तेव्हाचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली. मात्र या प्रकरणार परमबीर सिंह यांना निंलबित करण्यात आलं होतं. यातच आता त्याचं निलंबण मागे घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…जंयत पाटलांना इडीची नोटीस, राज ठाकरेंनाही त्याच कंपनीसंबंधी आली होती नोटीस, ‘ती’ कंपनी कोणती ?
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुली केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणात सचीन वाझे प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं होतं. या सर्व प्रकरणात अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यावेळी भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी मोठं आंदोलन उभं केलं होतं.
हेही वाचा…“निकालानंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा, पुण्यातील ‘ही’ नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने केलेलं निलंबण शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतलं आहे. निलंबणाच्या काळावेळी परमबीर सिंह ड्युटीवरती होते. त्यामुळे त्यांचं निलंबण मागे घेत असल्याचं गृहविभागाने काढलेल्या नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र परमवीर सिंह सध्या निवृत्त झाले आहेत. ते पुन्हा सेवत येऊ शकत नाही. परंतु आघाडीने घेतलेला निलंबणाचा निर्णय या सरकारने मागे घेतला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“दादा तुम्ही आमचे, तुम्ही आम्हाला पारखं करू नये”, अजित पवारांनी सुनावल्यानंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया
हेही वाचा…“सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंसमोर रडल्या असत्या तर योग्य ठरलं असतं”, अजित पवारांचा पलटवार
हेही वाचा…निवडणुकांचा बिगूल…. “राष्ट्रवादीने याचिका मागे घेतल्यास लगेच महानगरपालिकांच्या निवडणुका लागतील”
हेही वाचा…कोश्यारी गेले, बैस आले, पण, त्या ‘१२’ आमदारांची सुनावणी पुन्हा लांबणीवर, कोर्टाचा मोठा निर्णय
हेही वाचा…“निकाल ठाकरेंच्या विरोधात, पण अजित पवारांनी पटोलेंवर हात धुवून घेतले”, एकच चर्चा