मुंबई : एक वर्षापुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. महाविकास आघाडीचं सरकार शिंदेंच्या बंडाळीनंतर कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांचं बंड यावरून देशभरात एव्हाना राज्यात याची सर्वदुर चर्चा सुरू झाली. याबाबत आता शिवसेनेचे आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“नेतेच चमडी बचाव पवित्र्यात राहिले तर, रंगा बिल्ला यांच्या तावडीतून लोकशाही कोणीही वाचवू शकणार नाही”
२०१९ सालचा सत्ताबद्दल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी घडवून आणला असल्याचा गौप्यस्फोट तानाजी सावंत यांनी केला. नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो जनतेने कलही आमच्या बाजूने दिला. मात्र उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. ते सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व मी आमदारांचे कौन्सिलिंग करण्यासाठी दीडशे बैठका घेतल्या असंही तानाजी सावंत यांनी म्हटलंय.
हेही वाचा…““एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषेदत दाखवला बाळासाहेबांचा ‘तो’ जुना फोटो,” उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर टिका टिप्पणी करतांना दिसत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे.
Read also
हेही वाचा…“संजय शिरसाट नावाच्या लिंग पिसाटाचे कान टोचणे बाबत..”, रूपाली पाटलांचा शिरसाठांवर हल्लाबोल
हेही वाचा…“वज्रमूठ महाविकास आघाडीची..! आघाडीच्या पहिल्या सभेचा थरकाप उडवणारा टिझर जारी, राजकारण तापणार ?
हेही वाचा…““आई आजारी होती तरी ती सगळ्या कार्यक्रमांना जात होती”, कुणाल टिळकांनी दाखवला चंद्रकांत पाटलांना ‘ग्राउंड रिझल्ट’
हेही वाचा…““फडणवीसांच्या खासगी निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांना फोन, आरोपी ताब्यात, कारण आलं समोर”
हेही वाचा…संजय शिरसाठ यांच्याविरोधात सुषमा अंधारेंची महिला आयोगाकडे तक्रार, म्हणाल्या की, “संजय शिरसाठ या विकृत आमदाराने..”