मुंबई : शिवसेना १६ अपात्र आमदारांबाबत विधीमंडळात सुनावणी होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी शिवसेना १६ अपात्र आमदारांबाबतची सुनावणी बोलवली आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर राहुल नार्वेकर यांना या सुनावणीबाबत निर्णय घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे आता सगळ्याचं लक्ष यावर लागून राहिलं आहे.
हेही वाचा…नाग नदीवर तब्बल २,११७ कोटी रूपये खर्च, तर पुर आलाच नसता, भाजपचा भोंगळ कारभार, राष्ट्रवादीची टिका
शिवसेना अपात्र आमदारांबाबत आज दुपारी तीन वाजेपासून विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये सुनावणी होत आहे. यामध्ये एकूम ३४ याचिकांची प्रक्रिया निश्चित होणार आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गटातील आमदारांना या सुनावणीसाठी बोलवण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता या सुनावणीत कोणाच्या बाजूने निर्णय देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…सागर बंगल्यावर खलबतं, दिल्लीला जाता जाता अमित शाह महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेणार
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी सुनावणी घेण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांना बोलवलं आहे. मागील एक दीड वर्षापासून शिवसेना प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहेत. दिवसेंदिवस या प्रकरणाच्या निकालाची प्रतिक्षा लागून राहिली आहे. सुरूवातीला सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. त्यामुळे आता या सुनावणी राहुल नार्वेकर यांना काही तरी निर्णय घ्यावाच लागणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“‘चल बाबा तुझ्याही घरी येतो’, ” फडणवीसांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर भाजपचं स्पष्टीकरण
हेही वाचा…“पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या,” बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर खळबळ, विरोधी पक्षांचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…“कपटनीतीत गुंतलेले गृहमंत्र्यांचे लक्ष, २ पक्ष फोडण्यात,” ‘त्या’ व्हिडीओवरून राष्ट्रवादीचा हल्लाबोल
हेही वाचा…“५० कोटींचं आमीष दाखवून राष्ट्रवादीत बंडखोरी, पुढच्या वर्षी आणखी ५० कोटी,” विरोधी पक्षनेत्याचा मोठा दावा
हेही वाचा…“मनात, पोटात आणि ओठात काय ? हे शरद पवारांनाच माहिती”, गौतम अदाणी भेटीवर भाजप नेत्याची प्रतिक्रिया