रत्नागिरी : शिवसेनेच्या १६ आमदारांवरील अपात्रता याचिकेवर सध्या विधिमंडळात सुनावणी होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ३० डिसेंबरपर्यंत निर्णय देण्याचा आदेश दिल्यानंतर या सुनावणीला वेग आला आहे. यातच आता माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…फडणवीसांसोबत विठ्ठलाची पुजा करण्याचा मान नाशिकच्या ‘या’ दाम्पत्याला, फडणवीसांकडून विठ्ठलाच्या मंदिरासाठी निधीचा पाऊस
माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा सिंधुदूर्ग- रत्नागिरी दौरा सुरू झाला आहे. या दौऱ्यात त्यांनी स्थानिकांच्या खळा बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. यावेळी पत्रकारांशी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी ३१ डिसेंबरआधी होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणारच असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांकडून पंढरीत विठूनामाचा गजर, टाळ मृदूंग वाजवत फुगडीही खेळली
दरम्यान, सध्याचं मिंधे सरकार पडून २०२४ मध्ये नवीन सरकार येणार असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. यातच कोकणाचा विकास झाला पाहिजे. असंही विधान कोकण दौऱ्यावर म्हटलेय.
READ ALSO :
हेही वाचा…प्रिय देवेंद्रजी..,’पनवती’ हा शब्द भाजपवाल्यांना इतका का झोंबला? कुणी डिवचलं?
हेही वाचा…मावळात श्रीरंग बारणेंना उद्धव ठाकरे मोठा धक्का देणार? नवा आणि आश्वासक चेहऱ्याचा शोध, आज बैठक
हेही वाचा…शरद पवार गटातील ४ खासदारांना निलंबित करा, परंतु अजित पवार गटाने ‘या’ 3 खासदारांना वगळलं, एकच चर्चा
हेही वाचा…सरकार विरोधात शेतकरी आक्रमक, थेट शरीरातील अवयवांचे पाठवले रेट कार्ड, किडनी ७५,००० तर लिव्हर ९०,०००…
हेही वाचा…हिवाळी अधिवेशनासाठी मंत्र्यांना बंगल्याचे वाटप, भुजबळांच्या बंगल्याची सुरक्षा टाईट