Tag: न्या. हेमंत गुप्ता

अनिल देशमुखांच्यावरच्या ‘ईडी’ने केलेल्या कारवाईवर, फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील, जीपीओ चौकातील निवासस्थानी, तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे, सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापे ...

Read more

ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नागपुरात जोरदार निदर्शने, धरपकड सुरु

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील,जीपीओ चौकातील निवासस्थानी, तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे, सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापे टाकले ...

Read more

“मुख्यमंत्र्यांसोबत अनिल परब, मिलिंद नार्वेकर, रवींद्र वायकर यांनी बांधलेल्या अनधिकृत बंगल्यांची सीबीआय चौकशी व्हावी”

मुंबई: शंभर कोटींच्या कथिक वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी सुरू केल्यानंतर ...

Read more

सीबीआय, ED काय भाजपाची कार्यकर्ती आहे का? – संजय राऊत

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) छापा टाकण्यात आला आहे. गेल्या ...

Read more

अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरानंतर, आता ईडीचे मुंबईतील घरावरही छापे

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील,जीपीओ चौकातील निवासस्थानी, तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे, सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापे टाकले ...

Read more

“लोकप्रतिनिधींना मतदारसंघात फिरकून देऊ नका”, मराठा आरक्षण निकालावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : सर्वोच्च न्यालयाने, राज्य सरकारचा मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करत, महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का दिला. यावरून सध्या राज्यात ...

Read more

आरक्षणाचा निकाल आणि राज्यात मेगा भरती! अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्रात राजकारण तापू लागलं आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक ...

Read more

“कायदा करणार नसतील तर भाजप खासदारांना मराठा समाज…”, हर्षवर्धन जाधवांचा इशारा

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्रात राजकारण तापू लागलं आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक ...

Read more

अशोक चव्हाण वेड पांघरून पेडगावला जात आहेत, मराठा आरक्षणावरून चंद्रकांत पाटलांचा टोला

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्रात राजकारण तापू लागलं आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधक ...

Read more

मराठा समाज आक्रमक, १६ तारखेपासून पुन्हा मोर्चा काढणार

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा मराठा मोर्चा निघण्याची शक्यता आहे. राज्यातील लॉकडाऊन ...

Read more
Page 2 of 5 1 2 3 5

Recent News