Tag: महाराष्ट्र काँग्रेस

Big News: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप, दोन आमदार करणार पक्षांतर !

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे दोन आमदार पक्षाची साथ सोडणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचे ...

Read more

सुप्रीम कोर्ट सगळे आदेश देत असेल, तर मोदी सरकार काय करतंय?; बाळासाहेब थोरातांचा परखड सवाल

मुंबई : देशात महामारीने बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यावरून देशभरातून केंद्र सरकारवर टीका केली जात असून, राज्यात ...

Read more

देशातील जनतेला मरायला सोडलं आहे का?; नाना पटोलेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई - महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. तर कोरोना ...

Read more

महामारीशी लढण्यासाठी कॉँग्रेसचे ५३ आमदार, आपलं महिन्याभराचं मानधन करणार दान

मुंबई : काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत, राज्यातील १८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या जनतेला महामारीवरील लस मोफत देण्याचा निर्णय ठाकरे ...

Read more

केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीचा काँग्रेसकडून निषेध ! आंदोलनाचे राज्यभर पडसाद

  मुंबई : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. ही निर्यातबंदी तातडीने लागू करण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे. गेल्या ...

Read more

गांधी इज नॉट अ फॅमिली, इज अ डीएनए ऑफ इंडिया !

  काँग्रेस नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना राज्यातील अनेक नेत्यांकडून राहुल गांधी यांनी काँग्रेससह देशाचे नेतृत्व करावे अशी मागणी राज्यातील ...

Read more

. . तर महाविकास आघाडीमधून बाहेर पडू ! काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवार यांचं खळबळजनक विधान

  काँग्रेसमधील पाच माजी मुख्यमंत्र्यांसह २३ वरिष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या वाढीसाठी नेतृत्वासह सर्वच पातळ्यांवर ...

Read more

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उभी फूट ! देवरा आणि चव्हाणांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही,सुनील केदार यांचा इशारा

  राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली, भूपिंदर हुड्डा, आनंद शर्मा, कपिल सिबल, पृथ्वीराज चव्हाण, मुकुल ...

Read more

. . नाहीतर पुढच्या वेळी दुसरा मतदारसंघ शोधावा लागेल, ऊर्जामंत्र्यांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

  महाराष्ट्रातील जनता वाढत्या वीजबिलांनी त्रस्त असताना उर्जामंत्री उत्तर प्रदेशच्या राजकीय दौऱ्यावर गेले आहेत. उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्यावर ...

Read more

मोदीजी खोटं बोलण्यामध्ये फडणवीस तुमच्यापेक्षाही अनेक पावले पुढे आहेत सचिन सावंत यांचा घणाघात

  बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी कोरोना रुग्णाचे बळी आणि तुंबलेली मुंबई यावरून महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केले आहे. त्याला कॉंग्रेसचे ...

Read more

Recent News