Tag: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

“वळसे पाटील, अहो तुमच्यापेक्षा पेंग्विनना पगार जास्त”; विधानसभेत मुनगंटीवारांची शाब्दिक फटकेबाजी!

मुंबई - मुंबईच्या राणीबागेतले पेंग्विन हा पर्यटकांसाठी आणि सामान्य मुंबईकरांसाठी चर्चेचा विषय ठरला होता, तसाच तो राजकीय नेतेमंडळींमध्ये देखील चर्चेचा ...

Read more

नांदेडमध्ये हिंसाचाराप्रकरणी ५० जणांना अटक; रझा अकादमीच्या आयोजकांसह ४०० जणांवर गुन्हे दाखल

नांदेड : त्रिपुरा येथे मशिदीची विटंबना केल्याच्या कथित प्रकरणावरुन राज्यात ठराविक मुस्लीम संघटनांनी मोर्चे काढले होते आणि त्या मोर्चांदरम्यान मोठा ...

Read more

हिंदुंची दुकान तोडली, जाळली, त्यावर कोणी बोललं का? देवेंद्र फडणवीसांचा रोखठोक सवाल

मुंबई : अलीकडेच राज्यात अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये मुस्लिम संघटनांनी मोर्चे काढले होते. त्रिपुरामध्ये मशिदीची नासधूस करण्यात आली, असा दावा ...

Read more

अमरावती हिंसाचार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; भाजपच्या तीन दिग्गज नेत्यांना अटक  

अमरावती : अमरावती बंदला हिंसक वळण लागल्यानंतर आता पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत दोन्ही गटातील जवळपास ९० जणांना अटक ...

Read more

जनतेनं भाजपच्या षडयंत्राला बळी पडू नये – नाना पटोले

मुंबई : त्रिपुरातील कथित घटनेच्या निषेधार्थ राज्यात काल अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढला होता. मात्र, या मोर्चाला ...

Read more

अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे; अमरावतीच्या हिंसाचारावर अजित पवारांची सुचक प्रतिक्रीया

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून या राज्यात आपण सर्वजण गुण्यागोविंदाने नांदत आहोत. मात्र, काही विघ्नसंतोषी लोकांना हे पाहवत नाही. ...

Read more

मोर्चाला परवानगी नव्हती, आंदोलकांवर कठोर कारवाई करणार – दिलीप वळसे पाटील

मुंबई : त्रिपुरात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ अमरावतीसह राज्यातील काही भागात मोर्चे निघाले. या आंदोलनाला कोणतीही परवानगी देण्यता आली नव्हती. केवळ ...

Read more

हॉटेल ‘The Lalit’ मध्ये काय गुपित दडलंय? नवाब मलिक रविवारी करणार मोठा गोप्यस्फोट

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक हे सध्या देशभर चर्चेत आहेत. त्यांचं कारण म्हणजे त्यांनी ...

Read more

देवेंद्र फडणवीसजी, आता माफी मागा; ‘त्या’ विषयावरून नवाब मलिक कडाडले

मुंबई : दिवाळीची सुरवात मलिकांनी लवंगी फटाक्यांनी केली आहे. पण दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे. मी काचेच्या घराच राहत नाही. ...

Read more

आम्ही बॉम्ब फोडले तर भाजपाचे लोक बाथरुममध्ये तोंड लपवतील – संजय राऊतांचा इशारा

मुंबई : जे लोक आज दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याच्या बाता करताहेत. एक दिवस त्यांना तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल. यांना घरातच ...

Read more
Page 1 of 6 1 2 6

Recent News