Tag: bhagat singh koshyari letter to cm uddhav thackeray

“घटनाबाह्य जितक्या कृती केल्या, त्याचे पापक्षालन राजीनाम्यामुळे होणार नाही”

मुंबई : राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यस्थित करण्याची इच्छा आहे. त्यामुळे मला राज्यपाल ...

Read more

मला राज्यपाल पदापासून मुक्त करा..! भगतसिंह कोश्यारी यांची नरेंद्र मोदींकडे मागणी

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार असतांना राज्यपाल विरूद्ध राज्य सरकार असा संघर्ष बघायला मिळाला. त्यातच त्यांनी अलिकडेच केलेल्या महाराष्ट्रातील  ...

Read more

“राज्यपालांच्या वक्तव्याचा सगळ्याच नेत्यांकडून निषेध..! भाजप नेते कुठंय?”

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात एकच नवा वाद निर्माण झाला. राज्यपालांच्या वक्तव्याचा राज्यातील राजकीय नेत्यांनी कडाडून ...

Read more

“राज्यपालांचं आक्षेपार्ह वक्तव्य हे दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर”

मुंबई : राज्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. पुण्यात आज राज्यपालांच्या विरोधात ...

Read more

“पाठराखण का करताहेत, कोश्यारींना तात्काळ महाराष्ट्राबाहेर काढा”; संभाजी राजे फडणवीसांवर संतापले

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात एक नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते ...

Read more

“मी महाराष्ट्राच्या जनतेचा वचन देतो की..”; किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारविरूद्ध पुन्हा एल्गार

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे नॉट रिचेबल होते. त्यानंतर त्यांच्यावर सत्ताधारी पक्षाकडून खास करून शिवसेनेचे ...

Read more

पुणे महापालिकेच्या २३ गावांचा विकास आराघडा तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारला – अजित पवार

पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांच्या विकास आराखड्यावरुन राज्य सरकार आणि पुणे महापालिका आमने-सामने आले आहेत. ...

Read more

पुण्यातील सत्ताधारी भाजपला अतिअहंकार भोवणार? विरोधकांनी महापालिका प्रशासनाला धरले धारेवर

पुणे : २३ गावांचा विकास आराखड्याच्या निर्णय प्रक्रियेत राज्य शासन उच्चस्थानी असतानाही भाजपने आराखडा तयार करण्याचा इरादा जाहीर करण्याचा प्रस्ताव ...

Read more

२०१६ मधील फडणवीसांच्या पराक्रमाचा अजितदादांनी काढला वचपा

पुणे : २३ गावांच्या विकास आराखड्यासाठी राज्य शासनाच्या ‘पीएमआरडीए’लाच ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्त करण्याबाबत अधिसूचना काढूनही या गावांच्या विकास ...

Read more

२३ गावांच्या विकास आराखड्याचे अधिकार PMRDA लाच; भाजपच्या कलगीतुऱ्याला राज्य सरकारचा पूर्णविराम!

पुणे : पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकास आराखड्यावरून चागंलाच वाद सुरू झाला होता. राज्य शासनाच्या नगर विकास ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News