Tag: Maharashtra flood crisis Raj Thackeray’s call to Mansainiks!

चांगल्या-वाईट कामचं प्रशस्तीपत्रं राहू द्या, राजकारण आणि टीका सोडून सध्या पुनर्वसन महत्त्वाचं

महाड : रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल ४४ लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या ...

Read more

पुन्हा एक हात मदतीचा: कोकणवासीयांसाठी आमदार महेश लांडगेंचे आवाहन

पिंपरी चिंचवड: तळीये,महाड आणि चिपळूण येथे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे.त्यामुळे,आपले कोकण मोठ्या संकटात सापडले आहे.या आपल्या बांधवांना आणि या ...

Read more

तळीये दरड दुर्घटना : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्थानिक सांगतील तिथे पक्की घरे बांधून देणार- नारायण राणे

महाड : रायगडमधल्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल ४४ लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

Read more

उदयनराजेंची जनतेला आर्त साद, “बांधवांनो धीर सोडु नका, आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत”

सातारा : राज्यात मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, एकीकडे ही परिस्थिती असताना ...

Read more

‘म्हाडा’ने उचलली तळीये गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे, कोकण भागांत अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. यातलीच सर्वात मोठी दुर्घटना घडली ती, महाड ...

Read more

मुख्यमंत्री साहेब! हेलिकॉप्टर येतंय-जातंय पण लोकांची अवस्था बघायला थांबतंय कुठं? शिवसैनिक विभागप्रमुखाची व्यथा

चिपळूण : राज्यात अतिवृष्टीने हाहाःकार उडवला असून, राज्याच्या पश्चिम भागांत भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. निसर्गाच्या या प्रकोपाने या प्रदेशातील ...

Read more

पुण्यातील लॉकडाऊन बाबत मोठी बातमी! उपमुख्यमंत्र्यांनी केले सूचक विधान

पुणे : उपमुख्यमंत्री, तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आढावा बैठकीसाठी पुण्यात होते. यावेळी त्यांनी, "राज्यातली महामारीची दुसरी लाट ओसरलेल्यात ...

Read more

“जनतेचा विषय म्हणून मुख्यमंत्री घरात, नेते पार्ट्यांमध्ये व्यस्त; विषय खुर्चीचा असता तर हमखास धावले असते”

मुंबई : राज्यात अतिवृष्टीने भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली असून, यामुळे राज्यात घडलेल्या विविध भागांतल्या दरड दुर्घटनेत, तसेच पुरात वाहून ...

Read more

तळीये दरड दुर्घटना : मदत पोहोचण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-विरोधी पक्षाची परस्पर विरोधी विधाने

मुंबई : राज्यात गेल्या आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, चिपळूण, महाड, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, ...

Read more

२ दिवसांत तब्ब्ल १२९ मृत्यू, राज्यात पावसाने दाखवला आपला रुद्रावतार; आकडा वाढण्याची भीती

मुंबई : आठवडाभर पडत असलेल्या पावसामुळे राज्यात अतिवृष्टी झाली असून, त्यामुळे सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, चिपळूण, महाड, रायगड, रत्नागिरी, पालघर, ...

Read more
Page 3 of 4 1 2 3 4

Recent News