Tag: mahavikas Aaghadi Government

फक्त १२ आमदारांसाठी राज्यपालांना भेटणे हे राज्याचे दुर्भाग्य – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : राज्यात करोना, मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी अशा मुद्यांवरून अगोदरच भाजपाकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात असताना, आता यामध्ये ...

Read more

काही नावांवर राज्यपालांचा आक्षेप, आता अजित पवारांनी केले राजू शेट्टींच्या आमदारकीवर भाष्य

मुंबई : विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन ८ महिन्यापासून सुरु असलेलं राजकारण आणि त्यावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्री (महाविकास आघाडी सरकार) ...

Read more

12 आमदारांच्या यादीत राष्ट्रवादीकडून ढवळाढवळ; राजू शेट्टी यांचा केला “करेक्ट कार्यक्रम”

मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा तिढा अद्यापही कायम आहे. आमदारांच्या नियुक्तीवर अद्याप राज्यपालांकडून शिक्कामोर्तब झालेले नाहीये त्यातच आता ...

Read more

CBIचा अहवाल फोडल्याने अनिल देशमुखांच्या जावलयाला अटक; गौरव चतुर्वेदीची वीस मिनिटे चौकशी

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं. 20 मिनिटांच्या चौकशीनंतर त्यांची ...

Read more

खडसेंच्या सह आणखी ३ जणांची नावे चर्चेत, कुणाचा पत्ता कट होणार? मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला

मुंबई : दरम्यान, विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन ८ महिन्यापासून सुरु असलेलं राजकारण आणि त्यावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्री (महाविकास आघाडी ...

Read more

“राष्ट्रपतींनी राज्यपालांची चौकशी करावी, त्यांच्यामुळे राष्ट्राला व संविधानाला धोका”- बच्चू कडू

नवी दिल्ली : शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी राज्यपालांच्या संदर्भाने गंभीर आणि खळबळजनक असं विधान केलं आहे. सध्या राज्यपाल ...

Read more

मविआ नेते राज्यपालांना भेटणार? १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटण्याची शक्यता!

मुंबई : विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन ८ महिन्यापासून सुरु असलेलं राजकारण आणि त्यावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्री (महाविकास आघाडी सरकार) ...

Read more

पुन्हा दिसून आला समन्वयाचा अभाव, राज्यपाल-मुख्यमंत्री भेट झालीच नाही की…

मुंबई : विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन ८ महिन्यापासून सुरु असलेलं राजकारण आणि त्यावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्री (महाविकास आघाडी सरकार) ...

Read more

पूरग्रस्त भागातील वीज, पाणी पुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून, पूल पाण्याखाली ...

Read more

ज्या गावांना समुद्राच्या पाण्याचा धोका, तिथे समुद्राच्या लाटा थांबवणार ठाकरे सरकार

मुंबई : राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा आणि अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने झालेल्या नुकसानीची पाहणी, गेल्या ३ दिवसांपासून मुख्यमंत्री, तसेच मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनी ...

Read more
Page 12 of 36 1 11 12 13 36

Recent News