Tag: Political life

पुण्यासाठी नवा विमानतळ द्यावा; वंदना चव्हाणांची राज्यसभेत मागणी

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासुन पुणे येथील विमानतळाचा प्रश्न प्रलंबित आहे. याचसंदर्भात खासदार वंदना चव्हाण यांनी आज राज्यसभेत मुद्दा उपस्थित ...

Read more

राजकीय हेतूने कुणाला तरी त्रास देण्याचा कार्यक्रम ईडीने हाती घेतलाय :शरद पवार

मुंबई : महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा असताना अशातच अजून एक धक्का महाविकास आघाडीला बसला आहे. मुख्यमंत्री ...

Read more

”..तर मी त्यांच्याशिवाय आघाडीत राहीन ”; स्वाभिमानी संघटनेच्या एकमेव आमदारांचा राजू शेट्टींना घरचा आहेर

मुंबई : सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये चलबिचल सुरू आहे. तसेच महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. ...

Read more

महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर. ; संजय राऊतांचा राज्यपालांना इशारा

मुंबई: राज्यात मागील काही दिवसांपासून राज्यपाल आणि सरकार यांच्यात वाद सुरु आहे. राज्यपालांनी १२ आमदारांची यादी प्रलंबित ठेवली असल्याने हा ...

Read more

राज्यपालांचे वागणे झालेय भाजपच्या कार्यकर्त्यासारखे; नाना पटोले यांची टीका

नागपूर: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ...

Read more

‘मनसे-भाजपा युतीवर बोलण्यात काही अर्थ नाही’, विनोद तावडेंचं मोठं वक्तव्य

मुंबई: गेल्या दोन वर्षांपासून राज्याच्या राजकारणातून जवळजवळ दूर गेलेले भाजपचे माजी मंत्री आणि नेते विनोद तावडे यांनी शुक्रवारी कल्याण पूर्वेत ...

Read more

राज्यपाल कोश्यारींकडून ठाकरे सरकारचे कौतुक, महापुराच्या संकटात उत्तम कामगिरी

मुंबई: कोकणातील चित्र विदारक आहे, अशा परिस्थितीत मदत देताना कोणतेही राजकारण केले जाणार नाही. केंद्राकडून नक्की मदत मिळेल. केंद्र आणि ...

Read more

मोठी बातमी : महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारकडून ७०० कोटींची मदत जाहीर

नवी दिल्ली : कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. केंद्राने ...

Read more

राज्यपालांकडून तळीये गावची पाहणी; मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन

महाड : राज्यातील पावसामुळे अनेक जिल्ह्यांचं मोठं नुकसान झालं आहे. कोकण, सातारा, सांगली, कोल्हापूरात पुराने लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. ...

Read more

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाड दौऱ्यावर, तळीये ग्रामस्थांची करणार विचारपूस

मुंबई: कोकणात जोरदार पावसाने आणि त्यामुळे आलेल्या पुराने, झालेल्या दुर्घटनांनी होत्याचं नव्हतं झालंय. कोकणची साधी भोळी माणसं उन्मळून पडलीत. कालपर्यंत ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News