Tag: rashtravadi

“नाना पटोलेंनी जे आहे ते खाजगीत बोलावं, चव्हाट्यावर बोलू नये” शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आघाडीत बिघाड होईल, अशी वक्तव्ये सुरुच आहेत. नाना पटोले यांनी आता गंभीर आरोप केला ...

Read more

“मी बोललो, पण काही चुकीचं बोललो नाही; माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे”

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आघाडीत बिघाड होईल, अशी वक्तव्ये सुरुच आहेत. नाना पटोले यांनी आता गंभीर आरोप केला ...

Read more

अजित पवार नाना पटोलेंवर नाराज, संतापून केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; म्हणाले…

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आघाडीत बिघाड होईल, अशी वक्तव्ये सुरुच आहेत. नाना पटोले यांनी आता गंभीर आरोप केला ...

Read more

“पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेने शिवसेना-राष्ट्रवादीला अन्नपाणी नको झालंय”

नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आघाडीत बिघाड होईल, अशी वक्तव्ये सुरुच आहेत. नाना पटोले यांनी आता गंभीर आरोप ...

Read more

“वाघाच्या मिशीला हात लावयला देखील हिंमत लागते, या मी वाट बघतोय..”

नाशिक : सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्यात वाघ आणि त्याच्या मिशीवरून चांगलाच कलगीतुरा रंगलेला असून, ...

Read more

‘शिवसेना हा “वचन पाळणारा मित्र” म्हणणे म्हणजे…’ राम कदम यांची जोरदार टीका

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गुरुवारी २२ वा वर्धापनदिन साजरा झाला. यावेळी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवारांनी शिवसेनेला "वचन ...

Read more

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! इतक्या रकमेपर्यंत आता घेता येणार शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज

मुंबई : अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडल्यासारखी अवस्था झालेल्या शेतकऱ्याला काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न आज झालेल्या महाविकास आघाडीच्या कॅबिनेट ...

Read more

“आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात आहे” – चंद्रकांत पाटील

मुंबई : काल पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, “आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती. उद्धव ठाकरे यांनी मोदींजींशी मैत्रीपूर्ण ...

Read more

७ वर्षांत भाजपला मिळालेल्या यशाचं श्रेय ‘मोदींच्या चेहऱ्यालाच’ – संजय राऊत

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेँनी पंतप्रधानांची भेट घेतल्यापासून राज्यात राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर, 'पंतप्रधान मोदींनी आदेश दिला, ...

Read more

आघाडी सरकार पाच वर्षे टिकणारच; शरद पवारांनी विरोधकावर साधला निशाणा

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आहे. पण, हे सरकार खंबीर उभे ...

Read more
Page 2 of 3 1 2 3

Recent News