मुंबई : राष्ट्रवादीवर अजित पवारांनी थेट दावा सांगितल्यानंतर आता कोर्ट आणि निवडणुक आयोगाची दोन्ही गटाची लढाई सुरू झाली आहे. अजित पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेनंतर आता निवडणुक आयोगाने शरद पवार गटाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे शिवसेनेप्रमाणे आता राष्ट्रवादीत देखील राजकीय लढाई सुरू झाली आहे.
हेही वाचा…शिवसेनासारखी राष्ट्रवादीचीही राजकीय लढाई सुरू झाली, शरद पवार गटाला आयोगाची नोटीस
शरद पवार गटाला निवडणुक आयोगाला नोटीस बजावल्यानंतर आता अजित पवार गट सक्रिय झाला आहे. आपपल्या कागदपत्राची पुर्तता करण्यासाठी आता हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. यातच आमदारांनी १० हजार आणि जिल्ह्याध्यक्षांना ५ हजार शपथपत्र भरून देण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. जास्तीत जास्त शपथपत्र भरून देण्यासाठी अजित पवार गटाकडून आवाहन करण्यात आलं आहे.
हेही वाचा…“मिठी नदीत विझवून सोनिया गांधींच्या सेनेसमोर..,”बावनकुळेंची ठाकरेंवर जहरी टिका
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रकरण केंद्रीय निवडणुक आयोगात गेल्यानंतर अजित पवार गटांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. यातच आता निवडणुक आयोगाच्या नोटसला शरद पवार काय उत्तर देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवार पुढे मुख्यमंत्री होतील,” पटेलांच्या वक्तव्यावर गोपीचंद पडळकरांची खोचक प्रतिक्रिया म्हणाले..
हेही वाचा…राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांचा फॉर्म्युला ठरला, भाजपला ६ तर शिंदे-अजित पवार गटाला प्रत्येकी ३ जागा
हेही वाचा…“स्मृती इराणींचा राज्यसभेतील आवेश हा नळावरच्या भांडणासारखा”,यशोमती ठाकूरांचा जोरदार टोला
हेही वाचा…“येत्या निवडणुकीपर्यंत शिल्लक सेना ही ठाकरेंच्या सोबत राहणार नाही”, बावनकुळेंचा ठाकरेंवर पलटवार
हेही वाचा…“तेव्हा भाजपसोबत कसं बसायचं म्हणून राजीनामे दिले होते अन् आता,” ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा