मुंबई : महाविकास आघाडी सरकार असतांना राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांचा प्रश्न प्रलंबित होता. त्यावेळीचे तात्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी असा वाद चांगलाच चर्चेत आला होता. यातच आता सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या याचिकेवर स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता राज्यपाल रमैश बैस लवकरच १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्त्यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…ठाकरेंना मोठा झटका…! तब्बल सात वेळा राहिलेल्या ‘या’ नगरसेविकानी शिंदे गटात केला प्रवेश
महाविकास आघाडी सरकार असतांना १२ आमदारांच्या नियुक्त्यांची यादी तीच ठेवणार का ? असा सवाल देखील उपस्थित केला जात होता. परंतु राज्यात महायुती सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीच्या काळातील याद्या रद्द करून नवीन याद्या तयार झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“२०२४ मध्ये मोदी जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, त्यावेळी आमचे ४५ पेक्षा जास्त खासदार असतील”,- बावनकुळे
दरम्यान, राज्यपाल १२ सदस्यांच्या जागांपैकी एकनाथ शिंदे गटाला तर अजित पवार गटाला प्रत्येकी ३-३ जागा देण्यात येणार आहेत. यातच भाजपच्या वाट्याला ६ जागा येण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“स्मृती इराणींचा राज्यसभेतील आवेश हा नळावरच्या भांडणासारखा”,यशोमती ठाकूरांचा जोरदार टोला
हेही वाचा…“येत्या निवडणुकीपर्यंत शिल्लक सेना ही ठाकरेंच्या सोबत राहणार नाही”, बावनकुळेंचा ठाकरेंवर पलटवार
हेही वाचा…“तेव्हा भाजपसोबत कसं बसायचं म्हणून राजीनामे दिले होते अन् आता,” ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
हेही वाचा…शिवसेनासारखी राष्ट्रवादीचीही राजकीय लढाई सुरू झाली, शरद पवार गटाला आयोगाची नोटीस
हेही वाचा…“मिठी नदीत विझवून सोनिया गांधींच्या सेनेसमोर..,”बावनकुळेंची ठाकरेंवर जहरी टिका