मुंबई : राज्य सरकारने, इयत्ता १० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.
घटक पक्षांचा ठाकरे सरकारला इशारा, कृषी विधेयकं मागे घ्या, अन्यथा..
यानंतर राज्यातल्या महामारीच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने १२ मे रोजी राज्य सरकारने इ. १० वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि नंतर इ. १० वीच्या निकालासाठीची मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर करण्यात आली. यासाठी १० जूनला मूल्यमापन कार्यपद्धतीसंबंधीचे शिक्षकांचे प्रशिक्षण आणि वेबिनार आयोजित करण्यात आले होते.
…आणि फडणवीस म्हणाले…”पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही, त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही”
दरम्यान, यानंतर गेल्या काही दिवसांपासून १० वीचा निकाल केव्हा लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता होती. अखेर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी, आज १० वीच्या निकालाबाबतची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. याबाबतची माहिती त्यांनी समाज माध्यमांद्वारे दिली.
महत्त्वाची सूचना:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होईल.सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!#SSC #results @CMOMaharashtra pic.twitter.com/q8dKHn1PDv— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 15, 2021
२३ गावांच्या आराखड्याच्या निर्णयाच्या बाबतीत महाविकास आघाडीची वजीर चाल ‘सक्सेसफुल’
त्यानुसार आता, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे, २०२१ मध्ये पहिल्यांदाच अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल, शुक्रवार दि. १६ जुलै, दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे.
राष्ट्रवादीच्या बारामतीत भरणार, काँग्रेसचा ओबीसी मेळावा; नाना पटोलेंच्या भूमिकेकडे लक्ष
दहावीचा निकाल कुठे पाहणार?
Read Also :
- महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढली; ८ आमदार ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार?
- “…तर दोन महिन्यांत आघाडी सरकार हे आरक्षण पुन्हा बहाल करून दाखवेल”
- ‘‘वर्गातला एक मुलगा अभ्यास करायचा नाही, पण पहिला यायचा; असंच मुख्यमंत्र्यांचं आहे’’
- २३ गावांच्या विकास आराखड्याचे अधिकार PMRDA लाच; भाजपच्या कलगीतुऱ्याला राज्य सरकारचा पूर्णविराम!
- “यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षालाही मिळतात”, राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला