पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १० मे रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजप आणि काॅंग्रेस अशी थेट लढत होत असून राष्ट्रवादी काॅंग्रेसने देखील ९ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी जंयत पाटलांसह शरद पवार देखील कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमाभागात गेले. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…..“अजित पवारांची हवी निघालीय, त्यांची ओळख त्यांच्या काकांमुळेच”
शरद पवार म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने कोणत्याही मित्रपक्षाशी संपर्क केलेला नाही. याचे कारण म्हणजे आम्हाला शुन्यातून सुरूवात करायची होती. ज्यावेळी विविध पक्षांसोबत एकत्रित निवडणुक लढवण्याची भूमिका घ्यायची असते तेव्हा त्या मित्रपक्षाला आपण काही शक्ती देण्याची खात्री द्यावी लागते. असंही शरद पवारांनी म्हटलं.
हेही वाचा…पुणे शहाराध्यक्ष बदलणार? भाजपची पुण्यातील कार्यकारिणीत बदल, कुणाला संधी ?
आम्ही कर्नाटकात सुरूवात करत असल्याने अशी खात्री देणे योग्य होणार नाही. मर्यादित जागेवर निवडणुक लढवत असल्याने याचा वाईट असा परिणाम काॅंग्रेसवर होणार नाही. याची काळजी आम्ही घेतली आहे. निवडणुकीचा फॉर्म भरताना लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता यावर विश्वास आहे. अशी घेतली जाते. ही शपथ घेतल्यानंतर धर्माच्या आणि जातीच्या नावाने मत मागणे म्हणजे त्या शपथेचा भंग आहे. असंही शरद पवारांनी ठमकावून सांगितलं.
READ ALSO :
हेही वाचा…..“संजय राऊतांना दुसऱ्यांच्या घरात डोकवण्याचा आजार जडलाय”, संजय शिरसाठ
हेही वाचा…“शरद पवारांना वडीलकीच्या नात्याने बोलण्याचा अधिकार”, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
हेही वाचा…“सकाळचा भोंगा रोज बघतो, पण त्या भोंग्यावर मला जायचं नाही”, श्रीकांत शिंदेंची राऊतांवर टिका
हेही वाचा…“संजय राऊत आता शरद पवारांनंतर राहुल गांधींची चाकरी करताहेत”
हेही वाचा…“अनेकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराचे चॉकलेट पुन्हा दाखवण्यात येतील”