मुंबई : शिवसेनेतून सत्तेसाठी बाहेर पडलो नव्हतो, बाहेर जाऊन वेगळा पक्ष काढला होता. हे सगळे बाळासाहेब ठाकरे यांना कल्पना देऊन केले होते. शिवसेनेतून बाहेर पडताना बाळासाहेब ठाकरे यांनी मला बोलावून घेतले होते. त्यांच्यापाशी गेलो तेव्हा त्यांनी मला प्रेमाने आलिंगन दिले आणि नंतर आता जा, म्हणून म्हटलं असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत त्यांनी भाष्य केलं.
“इडी सरकार आल्यापासून सोमय्या, पडळकर, राणा, खोत, कंगना बेरोजगार झाले”; राष्ट्रवादीने डिवचलं
शिवराय हे मराठा, बाबासाहेब हे दलित, लोकमान्य टिळक, ब्राम्हण, ज्योतिबा फुले हे माळी असे आपल्याकडे प्रत्येक महापुरूष जातीमध्ये वाटून घेतले. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेण्याचं काम करीत आहे. तसेच माझ्याकडे निशाणी असली काय नसली काय, माझ्याकडे नाव असलं काय नसलं काय. ? त्यांनी काही फरक पडत नसतो. माझ्याकडे सगळ्याच मौल्यावान विचार आहे. असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना टोला लगावला. महाराष्ट्रातील ज्या महापुरूषांनी जे विचार पेरले, ते ऐकणे, वाचणे घेेणे अत्यंत महत्वाचं आहे. असंही ते म्हणाले.
“निवडून आलेल्या लोकप्रतिनीधीला विकलांग करणार का”? आव्हांडांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
आपल्याला रोखण्यासाठी अनेक माध्यमे राजकीय पक्ष जाणून बूजून काही गोष्टींचा प्रचार करत असतात. तुम्ही सक्षम आहात. टोलवरून त्यांनी सर्वच राजकीय पक्षांवर टिका केली. आपला पहिला मुद्दा होता की हा की टोल. जगभरात टोलवर पैसा गोळा करतो. त्यातून ब्रिज आणि रस्त्याची रक्कम गोळा करतात. आपला प्रश्न होता हे टोल किती वर्ष राहणार आणि किती पैसे गोळा होतात. त्याचबरोबर सत्ता हातात द्या. बाकीचे टोलनाके बंद करतो. असंही देखील राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
“फडणवीसांनी तुमच्यावर प्रेम, दया, करूणा दाखवली, पण…; मुख्यमंत्र्यांनी मुंडेंना दाखवले दिवसातले तारे
नितीन सरदेसाई यांच्या सुनबाईंनी मला ‘काय असतं’ हे पुस्तक दिलं होतं. यावर त्यांनी मला प्रस्तावना लिहण्यास सांगितलं होतं. यापुस्तकामध्ये खाद्यसंस्कृती, रूढीपंरपरा, सामाजिक गोष्टी आहेत. त्यात मला त्या सर्वात आवडणारी खाद्य संस्कृती आहे. त्याचा उल्लेख मी प्रस्तावना मध्ये केलेला आहे.
Read also
- “शिंदे गटात जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या गेल्या, त्यामुळेच शिंदे गटात”; सेनेचा माजी आमदार शिंदे गटात
- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला वेगळं वळण; शिंदे- ठाकरे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग
- “शिंदे-भाजप सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवते, मग परवानगी का नाकारली”?
- “आमच्या माता-भगिनी समाजात निर्भीडपणे वावरल्या पाहीजेत”
- “सत्ता नसताना ‘हनुमान चालिसा’ तर सत्ता येताच ‘चलो इश्क लढाए सनम’”