मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरणाला प्रोत्साहन देत सरकारी नोकऱ्या मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहे. 7 PSU ३.८४ लाख नोकऱ्या का काढून घेतल्या? याचे उत्तर मोदी सरकार कधी देणार? केंद्र सरकारमध्ये महिलांच्या नोकऱ्या ४२ टक्के ने का कमी झाल्या? यावर केंद्र सरकारमधील महिला मंत्री कधी का बोलत नाही? असा सवाल काॅंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…आशिष देशमुखांचा वापर ‘भाजप’ योग्यपद्धतीने करणार, काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यांच्या विरोधात उतरवणार
राष्ट्र उभारणीत महत्वाचा आधार देणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना मोदी सरकार का उद्ध्वस्त करत आहे? स्वातंत्र्यांनतर देशात रोजगार निर्मितीसाठी काॅंग्रेस सरकारने चांगल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या बनवल्या होत्या, पण पंतप्रधान मोदींच्या कारभारामुळे भाजप सरकारच्या राजवटीत या कंपन्यांची दुरवस्था झाली आहे. ज्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील ३.८४ लाख नोकऱ्या का संपवल्या जात आहेत? असा सवालही करण्यात आला आहे.
हेही वाचा…“मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर राज्यात मोठ्या प्रमाणात हाणामाऱ्या होतील “,बड्या आमदाराचं सुचक वक्तव्य
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला ९ वर्ष केंद्रात झाली आहे. परंतु मोदींनी दिलेले निवडणुकीचे आश्वासन पुर्ण काही झाले नाहीत. अच्छे दिनाचा फक्त मोदींनी गाजर दाखवला आहे. असा आरोप सातत्याने विरोधी पक्षांकडून केला जात आहे.
केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरणाला प्रोत्साहन देत सरकारी नोकऱ्या मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहे. 7 PSU कंपन्यांकडू 3.84 लाख नोकऱ्या का काढून घेतल्या? याचे उत्तर मोदी सरकार कधी देणार ? केंद्र सरकारमध्ये महिलांच्या नोकऱ्या 42% ने का कमी झाल्या? यावर केंद्र… pic.twitter.com/oSGDJuA8lE
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) June 17, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच रिक्षाचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, रिक्षाचालक शिवसैनिक असल्याची माहिती
हेही वाचा…“मुख्यमंत्री साहेब आपल्या राज्यात घडतंय काय? जयंत पाटलांचं थेट शिंदेंना पत्र
हेही वाचा…“खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, दुसरी जत्रेतील खोटी सेना “
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या ‘दिल्ली वाऱ्या’ वाढल्या, नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाला मोठा धक्का
हेही वाचा…“एकटीला घेऊन २०० जणांनी मारलं, तिथे आमचे ५० जरी असते तर पुरून उरले असते”