मुंबई : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रातील सत्तेत यावर्षी ९ वर्ष पुर्ण होत आहे. यातच आता पुढच्या वर्षा लोकसभेची निवडणुक होत आहे. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात देखील विरोधक एकजूट बांधण्यासाठी जोरदार तयारी करीत आहेत. यातच आता एका सर्वेनुसार मोदी यांना पुढच्या निवडणुकीत कोण टक्कर देणार ? असा प्रश्न विचारले असता लोकांनी काॅंग्रेसच्या नेत्याचं नाव घेतलं आहे.
हेही वाचा…नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला ‘१९’ विरोधी पक्षांनी टाकला बहिष्कार, शरद पवार, ठाकरे, पटोलेंही..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दोन वेळा देशात सत्ता स्थापन केली. यातच आता भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली करीत आहेत. यातच एनडीटिव्हीने घेतलेल्या सर्वेत नरेंद्र मोदी यांना आव्हान कोण देऊ शकेल. या प्रश्नावर देशातील जनतेने राहुल गांधी यांचं नाव घेतलं आहे. दुसऱ्या स्थानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तर तिसऱ्या स्थानी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लोकांनी पसंती दिली आहे.
हेही वाचा…भाजपची ऑफर नाकारल्याने जयंत पाटलांना इडीची नोटीस, भाजपात येण्याचा होता दबाव
पंतप्रधान पदाच्या शर्यतीत राहुल गांधी यांना २७ टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेले अरविंद केजरीवाल यांना ११ टक्के पसंती दिली. तर अखिलेश यादव आणि नितीश कुमार यांना देखील लोकांनी पसंती दिली आहे. यातच ९ टक्के लोकांना असं वाटतं की नरेंद्र मोदी यांना कुणीच टक्कर देऊ शकणार नाही.
READ ALSO :
हेही वाचा…नेता असावा तर असा…! ‘मराठा प्रवीण पिसाळ’ कुटुंबियासाठी पाच लाखांची मदत, गरज पडल्यास ‘मुली’ला घेणार दत्तक
हेही वाचा…भाजपला मिळाला विदर्भातील काॅंग्रेसचा बडा नेता, लवकरच भाजपमध्ये करणार प्रवेश ?
हेही वाचा…“आपल्या हातून आता ट्रेन सुटली तर देशात लोकशाही गायब होईल,” केजरीवालांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक
हेही वाचा…मोदींना ‘२०२४’ ला मोठा झटका बसणार? कर्नाटक, महाराष्ट्र अन् बिहारचं राजकीय समीकरण काय सांगत ?
हेही वाचा…शिंदेंच्या मंत्रिमंडळात ‘बच्चू कडूं’ना पहिली लॉटरी, शिंदेंच्या आदेशानुसार ‘बच्चू कडू’ झाले राज्यमंत्री