मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या आठवड्यात हा निकाल लागण्याची शक्यता कायदेतज्ञांनी वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मोठा अंदाज वर्तवला आहे.
हेही वाचा…“अजित पवार भाजपसोबत येणार नाहीत, राष्ट्रवादीची नौटंकी चाललीय”
राज्यातील राजकारणात पुन्हा बदलाचे वारे वाहणार आहेत. येत्या ११ ते १३ मे या काळात काही तरी मोठं घडेल. असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यपालांसोबतची डिनर डिप्लोमसी त्यासाठीच काहीतरी राजकीय खलबत होत असल्याचं मत त्यांनी मांडलं आहे. अलिकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली होती. त्यावर त्यांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“सरकार पडल्यानंतर त्यांचं काय करायचं ते आम्ही करू”, उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर जोरदार घणाघात
पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारबद्दल लोकांबद्दल अत्यंत संतापाची लाट आहे. लोकांना कटकारस्थान मान्य नसून त्याविरोधात लोक पेटून उठले आहेत. ते फक्त निवडणुकांची वाट बघत आहेत. एकंदरीत महाडच्या एमआयडीसीमध्ये जो अभुतपुर्व गोंधळ बघायला मिळत आहे. या गोंधळात त्यांच्या वडिलांनी जरी सांगितले तरी त्यांचे ऐकायचे नाही. मग इथला भंगाराच्या धंद्यामध्ये संपुर्ण महाडच भंगार करायचं की काय ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. असंही त्या म्हणाल्या आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…कोकणात आज दोन “ठाकरी” सभा होणार ? कोण निशाण्यावर? कुणावर टिकास्त्र? सगळ्याचं लक्ष
हेही वाचा…“१६ आमदार अपात्र ठरले तरी सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, कारण..” शरद पवारांचं मोठं विधान
हेही वाचा…“ज्यांच्या गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली, त्यांना ३ जिल्हातील लोकही ओळखत नाही”
हेही वाचा…“साथ द्यायचं सोडून चंद्रकांत पाटील अन् शंभुराज देसाई कोणत्या बिळात लपून बसले ?”
हेही वाचा…“महाराष्ट्राचा भगवा दिल्लीवर फडकवण्यासाठी आबा मी आज उद्धवसाहेबांसोबत”, स्नेहल जगतापांचा ठाकरे गटात प्रवेश