पुणे : राज्यात आगामी काही काळा होऊ घातलेल्या निवडणुकांवरून सध्या राजकीय पक्षांमध्ये जोरदार दावे-प्रतिदावे केले जात आहे. महाविकास आघाडीबरोबर आता भाजप- शिंदे यांच्या महायुतीतही असे खटके उडण्यास सुरूवात झाली आहे. जागावाटापावरून अनेक महायुतीतील नेते दावे-प्रतिदावे करत असल्याने भाजप आणि शिंदेंना डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…महाराष्ट्राने युवा खासदार गमावला..। काॅंग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं निधनं
केंद्रात पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने लोकसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. यातच लोकसभा निवडणुकीत शिंदे गट २३ जागा लढविण्यावर ठाम आहे. खासदार गजानन किर्तीकर यांनी याबाबत आपली भूमिका उघडपणे बोलूनही दाखविली आहे. तर दुसरीकडे महायुतीत असणारे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी देखील विधानसभेत १५ ते १६ जागांची मागणी केली आहे. तर लोकसभेत देखील ते अमरावतीची जागा लढविण्यावर ठाम आहेत.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना सावरकरांच्या जयंतीचा विसर, भाजपने दोन फोटो ट्विट करत साधला निशाणा”
दुसरीकडे आता राष्ट्रीय समाज पक्षाला लोकसभा निवडणुकीत ५ जागा असल्याची मागणी महादेव जानकर यांनी केली आहे. पाच जागा मिळाल्या नाहीत तर महाराष्ट्रात राष्टीय समाज पक्ष स्वबळावर निवडणुक लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता जागावाटपात महायुतीत काय फार्म्युला ठरणार त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“चंद्रपुरचा कायापालट करण्याची धानोरकरांची भूमिका, मात्र नियतीच्या पुढे..”, अजित पवारांनी व्यक्त केलं दु:ख
हेही वाचा…ठाकरे गट पुन्हा फुटणार ? फडणवीसांचा मोठा दावा, अनेक जण संपर्कात
हेही वाचा…पाच वर्षात महाराष्ट्राने गमावले 6आमदार तर ३ खासदार, जाण्याची वयं चिंतेत टाकणारी, वाचा संपुर्ण यादी..
हेही वाचा…पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी ‘काॅंग्रेस’चा उमेदवार ठरला..! पटोलेंनी ‘नाव’ही जाहीर केलं
हेही वाचा…“मिंधे गटाच्या ४० कोंबड्या व १३ तुर्रेबाज कोंबडे भाजपच्या खुराड्यात”, ठाकरे गटाची जहरी टिका