मुंबई : महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा कार्यक्रम सुरू केला नसता आणि अडीअडचणीतून मार्ग काढत दगड गोटे खाऊन देखील सावित्रीबाई यांनी शाळा सुरू ठेवली नसती. तर आता सगळ्या स्पर्धा परीक्षा गाजवणाऱ्या मुली दिसल्या असत्या का ? असा सवाल करत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रात फुले, शाहू आंबेडकरांचे देशाला योगदान असल्याचं सांगितलं.
“बृजभूषण सिंह कुणी मॅनेज करेल अशी ती व्यक्ती नाही”; शरद पवार
आपल्या देशात असलेली विवीधता हिच आपल्या देशाची खरी ओळख आणि खरी ताकद आहे तिला संविधानाने सुरक्षा दिली आहे. अंस ते म्हणाले. अलिकडचे केंद्रील लोकसेवा आयोगाचा निकाल लागला. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी देशात मुलींच बाजी मारली आहे. पहिल्या चार क्रमांकावर मुलींच आल्या आहेत. त्यामुळे त्यांचं कौतुक सगळीकडून केलं जा आहे.
आघाडीची दोन मत आणखी कमी झालीत; राज्यसभा निवडणुकीत २ आमदार तटस्थ राहणार
त्यामुळेच जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले यांची आठवण करून दिली. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी जर मुलींची शाळा सुरू केली नसती तर आजचं चित्र वेगळं राहिलं असतं. असंही ते म्हणाले.
पुण्यात महापालिका निवडणुकीची कमान राष्ट्रवादीची अजित पवारांकडे तर भाजपकडे कोण ?
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलिकडेच बुधवार पेठेत असणारी मुलींची पहिल्या शाळेला भेट दिली. त्याठिकाणी पुन्हा मुलींची शाळा सुरू करण्याचा विचार आहे. त्यानिमित्ताने शरद पवारांनी त्या जागेची पाहणी केली.
Read also:
- पुण्यात महापालिकेत आघाडीची युती; अजित पवारांनी दिले संकेत
- “आम्ही शहरी बाबू, आमचा साखरेशी संबंध हा चहात टाकण्यापुरताच”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- काश्मीर मोदींच्या हातात काळजी करू नका; नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
- “गोपीचंद पडळकर सारख्या नेत्याला भाजपने आवरालं पाहिजे”; रोहित पवार
- “त्यावेळी इडीचे अधिकारी माझ्यासमोर हात जोडून उभे होते”; शरद पवारांनी सांगितला तो किस्सा