यवतमाळ : आगामी लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशिम लोकसभेतून खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. भावना गवळी यांच्या जागी मंत्री संजय राठोड यांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याचं भाजपकडून बोललं जात आहे. तशी खंत देखील भावना गवळी यांनी याआधी बोलून दाखवली आहे. यातच आता भावना गवळी यांचं पुन्हा एक विधान चर्चेत आलं आहे.
हेही वाचा…“रामाने शबरीची उष्टी बोरं खाल्ली, सत्ताधारींचं आदिवासींबाबतीत भेदभाव”, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. यामुळे ३३ टक्के आरक्षणामुळे कुणी आमदार तर कुणी खासदार होईल. देशातील किती महिला आमदार होतील, किती खासदार होतील. तुमच्यातील इथे बसलेल्याही महिलांही होतील. चांगली गोष्ट आहे. परंतु उद्या माझ्या जागी तुम्ही असाल असंही भावना गळवी म्हणाल्या.
हेही वाचा…विधानसभा अध्यक्षांसह ठाकरे गटाच्या आमदारांना कोर्टाची नोटीस, 8 फेब्रुवारीपर्यंत दिली मुदत
दरम्यान, दरम्यान, भावना गवळी यांच्या संबंधित काही संस्थांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी भावना गवळी यांच्यावर १०० कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात ईडीने भावना गवळी यांच्यावर अलिकडेच कारवाई केली आहे. त्यामुळे पुढील लोकसभआ निवडणुकीत भावना गवळी यांचा पत्ता कट होणार अशा चर्चांना उधाण आलं आहे.
READ ALSO :
“अजितदादांचा मिटकरींना दणका, घासलेटचोर स्वत:च स्पष्टीकरण देतोय,” मनसेनेही अमोल मिटकरींना डिवचलं
हेही वाचा…..म्हणून प्रकाश आंबेडकरांनी राम मंदिर उदघाटनाचं निमंत्रण नाकारलं, कारणही दिलं, म्हणाले….
हेही वाचा“कितीही चौकशी होऊ दे, मरेपर्यंत ठाकरेंसोबत राहणार,” राजन साळवींच्या घरी एसीबीची झाडाझडती
हेही वाचा…आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाला ईडीकडून अटक, मुंबईत वेगाने हालचाली वाढल्या
हेही वाचा…कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणी पोलिसांच्या हाती मोठा पुरावा, ऑडिओ क्लिप, बैठका अन् बरचं काही…