मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठका घेऊनही मंत्रिमंडळाचा तिढा अजून कायम आहे. रात्री उशिरापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत चर्चा करण्यात आली. परंतु अजून मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहर्त लागू राहिला नाही. याच पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी यावर मोठं भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“एसटी कर्मचाऱ्यांच्या १२३ आत्महत्यांना शरद पवार जबाबदार”, गुणरत्ने सदावर्तेंची शरद पवारांवर टिका
आमदारांची नाराजी दुर करणं हे सरकारपुढे मोठं आव्हान आहे. कारण तिसरा पक्ष सरकारमध्ये आल्याने त्यांच्या वाट्याला काही मंत्रीपदं गेली आहेत. त्यामुळे आधीच अपेक्षा असलेल्यांना वाटतं की, आपल्या घाशातील घास खाणारी राष्ट्रवादी इथं आला. त्यामुळे आपली संधी जाते की काय अशी नाराजी असणारच आहे. अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
हेही वाचा…“..म्हणून माझ्या रक्ताने तु्म्हाला पत्र लिहीत आहे,” तरूणांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी
दरम्यान, प्रत्येक आमदाराला असं वाटतं आणि त्यातील चार-पाच आमदार मलाही म्हणाले की, अजित पवारांकडे पुन्हा अर्थ खातं गेलं, तर ते पुन्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या आमदारांना जास्त निधी देणे, इतरांना कमी देणे हाच प्रकार करतील. म्हणून सर्वांना वाटतं की, अर्थखातं अजित पवारांना देऊ नये. असा दावा देखील बच्चू कडू यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मंत्रीमंडळ विस्तार : पुण्यातून आमदार मिसाळ यांना ‘कॉल’ अन् पालकमंत्री चंद्रकांत पाटीलांची ‘विकेट’?
हेही वाचा…“इतक्या कलंकित गोष्टी करून सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपासून दूर”
हेही वाचा…पुण्याला मिळणार आणखी एक मंत्रीपद, आजच होणार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ?
हेही वाचा…रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे-राष्ट्रवादीत वादाची पहिली ठिणगी, राजकारण तापणार
हेही वाचा…“कुठंही दिसला तरी तुझ्या तोंडाला काळं फासणार,” नितेश राणेंच्या विरोधात तृतीय पंथीय समाज आक्रमक