पुणे : स्वत:ची खुर्ची वाचवण्यात आणि केंद्र सरकारची मर्जी संपादन करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा वेळ खर्च होत आहे. राज्यामध्ये काय घडामोडी घडत आहेत. त्यांना काही माहिती नाही. कारण त्यांचा बहुतेक वेळ पक्ष फोडण्यामध्यो लोकांचे आमदार पळवण्यामध्ये, खरेदी विक्रीच्या गोष्टींमध्ये जात आहे. त्यामुळे पोलिसांना कोणातच प्रकरण हातात येत नाही. एकूणच ग्रह खात्याची पकड किती ढिल्ली झाली आहे. यावरून दिसत आहे. अशी टिका शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर केलीय.
हेही वाचा…तृतीय पंथीय समाज नितेश राणेंना कोर्टात खेचणार, ठाकरेंवरील टिका नितेश राणेंना भोवली
महाराष्ट्रात महिलांवरील अनेक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. एका शासकीय वस्तीगृहामधला बलात्कार प्रकरण असेल किंवा चर्चगेट मधला एका महिलेचे अक्षर:शा तिच्या प्रेताचे तुकडे करून ते शिजवण्याचा प्रकार असेल, किंवा सामुहिक बलात्काराची घटना असेल. या सर्व घटना पाहता ग्रहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरत आहेत. अशीही टिका सुषमा अंधारे यांनी केलीय.
हेही वाचा…“शिंदेंच्या मंत्र्यांना डच्चू, नव्या आमदारांना संधी, राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ठरला”
दरम्यान, समृद्धी महामार्गावरील मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचा अत्यंसंस्कार सुरू असतांना दुसऱ्या बाजूला एक पक्षाकडून शपथविधी केला जातो हे कलंकित करणारी गोष्ट नाही का ? इथला उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जातो हे कलंक नाही का ? वारंवार एकच पक्ष येथील पक्ष संपवत आहे, हे कलंक नाही का ? जाणीवपुर्वक महाराष्ट्राचा राजकारण अस्थिर करून नको त्या गोष्टींना थारा देत फक्त आणि फक्त स्वत:चे मुख्यमंत्री एवढ्या कलंकित कार्यक्रम करून सुद्धा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळत नाही. त्याचंही मला वाईट वाटतं. असा टोला देखील सुषमा अंधारेंनी लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…पुण्याला मिळणार आणखी एक मंत्रीपद, आजच होणार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ?
हेही वाचा…रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे-राष्ट्रवादीत वादाची पहिली ठिणगी, राजकारण तापणार
हेही वाचा…“कुठंही दिसला तरी तुझ्या तोंडाला काळं फासणार,” नितेश राणेंच्या विरोधात तृतीय पंथीय समाज आक्रमक
हेही वाचा…“एसटी कर्मचाऱ्यांच्या १२३ आत्महत्यांना शरद पवार जबाबदार”, गुणरत्ने सदावर्तेंची शरद पवारांवर टिका
हेही वाचा…“..म्हणून माझ्या रक्ताने तु्म्हाला पत्र लिहीत आहे,” तरूणांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी