मुंबई प्रतिनिधी : उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन संपूर्ण राज्यात साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून वर्धापन दिन साजरा करणार आहे. यातच आता या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दोन्ही गट एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे उपनेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार हल्ला चढवला आहे.
हेही वाचा…“खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, दुसरी जत्रेतील खोटी सेना “
शिवसेनेचे वर्धापन दिन फक्त आमची शिवसेना करणार आहे. दुसरी कडे ज्यांची हकालपट्टी झाली आहे. तो सगळा रिजेक्ट माल आहे तो काय वर्धापन दिन साजरा करणार. त्यांनी जागतिक गद्दार दिन साजरा करावा. ज्या ३३ देशांनी त्यांच्या गद्दारीची नैंद घेतली आहे तै त्यांनी साजरा करावा. त्यांनी लोकांना दाखवावा की किती निर्लज्जपणे आम्ही गद्दारी केली आहे. असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या वर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या ‘दिल्ली वाऱ्या’ वाढल्या, नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाला मोठा धक्का
दरम्यान, अयोध्या पौळ यांच्यावर हल्ला झालाच परंतु ठाण्यातील रोशनीताईंवर देखील अशाच पद्धतीने हल्ला करण्यात आला. राज्यात अशाच पद्धतीने अनेक महिलांवरती अत्याचार अत्याचार यांच्या घटना वाढत चालले आहेत त्याच्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे या राज्यात गृहमंत्री आहेत की नाही असा सवाल ही आता उपस्थित केला जात आहे. या सगळ्या घटनांवरून ह्या राज्यात एक सर्कस चाले असा आता वाटायला लागलाय. जे सत्ताधारी खोके सरकार आहे.ते एकमेकांच्या जाहिरातीमध्ये सध्या गुंग आहे. जनतेचा पैसा आहे तो एकमेकांच्या जाहिरातीवरच खर्च केला जात आहे. कुठे कोणतही काम होत नाही असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीतून पत्ता कट होण्याची भीती? कि सत्तेत जाण्याची घाई? राष्ट्रवादीच्या आमदाराची शिंदेंशी जवळीक
हेही वाचा…कल्याण लोकसभा वाद, शिवसेनेची जाहिरात, श्रीकांत शिंदेंनी सगळचं केलं स्पष्ट
हेही वाचा…“राष्ट्र उभारणीत महत्वाचा आधार देणाऱ्या कंपन्यांना मोदी सरकार का उद्ध्वस्त करत आहे?”
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच रिक्षाचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, रिक्षाचालक शिवसैनिक असल्याची माहिती
हेही वाचा…“मुख्यमंत्री साहेब आपल्या राज्यात घडतंय काय? जयंत पाटलांचं थेट शिंदेंना पत्र