मुंबई : मणिपुर दुर्घटनेचे पडसाद आता राज्यात देखील बघायला मिळत आहेत. आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. तर संसदेत देखील विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने लोकसभा अध्यक्षांनी लोकसभा तहकुब करण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपचे आमदार अतुल भातखळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…शरद पवारांच्या निशाण्यावर आता प्रफुल्ल पटेल..! 28 जुलै ला राष्ट्रवादीचा मेळावा, कार्यकर्त्यांकडे लक्ष
अशा निर्लज्जपणे लोकांवर काही बोलणार नाही. कारण अशा लोकांनी बलात्कार करणाऱ्या लोकांचं देखील स्वागत केलं आहे. क्रुर निर्दयी अशा प्रकरावर बोलणं आणि कोर्ट तरी कधी बोलले आपण पाहिलं. जेव्हा सरकार काही करत नाही म्हणून कोर्टाला दखल घ्यायला लागली. खरं तर यांच्या मणिपुरच्या सरकारने तिथे दखल घ्यायला पाहिजे होती. पण अशा लोकांवर मी काही बोलू इच्छित नाही. मला कोर्टोने देखील त्याची नोंद घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा…“तुम्ही कोण, पात्रता काय, काय डोक्यावर पडल्यासारखे..”, अंबादास दानवेंनी भाजपच्या आमदाराची थेट इज्जतच काढली
मणिपुर घटनेवरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारवर ताशोरे ओढले आहेत. आम्ही मणिपुर सरकारला कारवाई करण्यासाठी थोडा वेळ देऊ, अन्यथा आम्हीच कठोर पाऊले उचलू. महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याचा व्हिडीओ पाहून आम्ही व्यथित झालो आहोत. असं सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवारांचे ते पोस्टर झळकले, जयंत पाटलांची तुफान फटकेबाजी”
हेही वाचा…आमदार लांडगेंची लक्षवेधी अन् उपयोगकर्ता शुल्क वसुलीला स्थगिती, राज्य सरकारचा पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा
हेही वाचा…सरन्यायाधीच्या टिप्पणीवर भाजपच्या नेत्याची प्रखर टिका, नाना पटोलेंनी थेट भाजपच्या नेत्याला झापलं
हेही वाचा…“अजित पवार ‘भावी मुख्यमंत्री’ आहेतच’ अन् ते लवकरच मुख्यमंत्री होतील”
हेही वाचा…विरोधी पक्षनेते पदाची माळ ‘या’ तरूण काॅंग्रेसच्या आमदाराच्या गळ्यात, उद्या होणार घोषणा