मुंबई : राज्यात राष्ट्रवादी पक्षात मोठी फुट पडली असून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यातच आता शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता काॅंग्रेसचे आमदार भाजपमध्ये दाखल होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा…अजित पवारांनी घेतला राष्ट्रवादीवर ताबा, पक्षात केले मोठे बदल, “या” नेत्यांवर मोठी जबाबदारी
अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहेत. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यातच आता अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादीवर दावा ठोकला आहे. तर दुसऱ्या बाजूला आम्हाला ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा देखील अजित पवार यांनी केले आहे.
हेही वाचा…“भ्रष्टवाद सोडून विकासगंगेला येऊन मिळाल्याबद्दल ‘अजित पवार’ आपलं अभिनंदन,”
दरम्यान, अजित पवार यांच्या बंडानंतर आता काॅंग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस होणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काॅंग्रेसचे आमदार भाजपमध्ये प्रवेश केल्यास आता राज्यात सर्वपक्षीय पक्षाचं सरकार येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांची साथ सोडून ‘चार’ आमदार पवारांकडे पुन्हा परतले, शरद पवारांची मोठी रणनीती
हेही वाचा…शरद पवारांना अध्यक्ष मानता मग पटेल अन् तटकरेंची हाकालपट्टी मान्य आहे का ? आव्हाडांचा अजित पवारांना सवाल
हेही वाचा…राष्ट्रीय अध्यक्ष कोण? सुप्रिया सुळेंना पक्षातून काढून टाकणार का ? अजित पवारांनी दिलं उत्तर,म्हणाले, आता..”
हेही वाचा…अजित पवारांकडून शरद पवारांना मोठा धक्का, ‘दोन’ बड्या नेत्यावर केली मोठी कारवाई
हेही वाचा…अजितदादांची पत्रकार परिषद सुरु असतानाच शरद पवारांची मोठी खेळी, नेमकं काय घडलं?