मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारल्यानंतर राज्यात आता मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच आता शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची पक्षातून हाकालपट्टी केली आहे. तर दुसऱ्या बाजूने अजित पवार गटाकडून देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. यातच आता दोन्ही पक्षातील नेते राष्ट्रवादीवर दावा सांगितला आहे.
हेही वाचा…“भ्रष्टवाद सोडून विकासगंगेला येऊन मिळाल्याबद्दल ‘अजित पवार’ आपलं अभिनंदन,”
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बंडानंतर शरद पवारांनी दौरे सुरू केले आहेत. अजित पवार यांच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे अनेक नेते राजभवनात उपस्थित होते. त्यानंतर आता आम्ही शरद पवारांसोबत असल्याचं म्हटलं आहे. यात खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांसोबत असल्याचं म्हटलं आहे तर अजित पवार यांची साथ सोडून अन्य राष्ट्रवादीचे चार आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतले आहेत.
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांचा झंझावती दौरा, पहिल्या, दुसरी सभेचं ठिकाण ठरलं
अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवारांकडे ४ राष्ट्रवादीचे आमदार परतले आहेत. यामध्ये मकरंद पाटील, राजू नवघरे, शशिकांत शिंदे, मानसिंगराव नाईक या आमदारांचा समावेश आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांना अध्यक्ष मानता मग पटेल अन् तटकरेंची हाकालपट्टी मान्य आहे का ? आव्हाडांचा अजित पवारांना सवाल
हेही वाचा…राष्ट्रीय अध्यक्ष कोण? सुप्रिया सुळेंना पक्षातून काढून टाकणार का ? अजित पवारांनी दिलं उत्तर,म्हणाले, आता..”
हेही वाचा…अजित पवारांकडून शरद पवारांना मोठा धक्का, ‘दोन’ बड्या नेत्यावर केली मोठी कारवाई
हेही वाचा…अजितदादांची पत्रकार परिषद सुरु असतानाच शरद पवारांची मोठी खेळी, नेमकं काय घडलं?
हेही वाचा…अजित पवारांनी घेतला राष्ट्रवादीवर ताबा, पक्षात केले मोठे बदल, “या” नेत्यांवर मोठी जबाबदारी