मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरण बदलली आहेत. पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील अजित पवार गटातील नेत्यांवर कारवाई करीत आहेत. परंतु आज अजित पवार गटाकडून जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्यात येत असल्याचं खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे.
हेही वाचा…अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांवर शिस्तभंगाची कारवाई, शरद पवारांचा अजित पवारांना मोठा दणका
आज अजित पवार यांच्या उपस्थित अजित पवार गटाची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत अजित पवार गटाने महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यातच प्रदेशाध्यक्ष पदावरून जयंत पाटील यांना पदमुक्त करून त्यांच्या जागी सुनील तटकरे यांची नेमणुक केली आहे. तर विधान सभेतील गटनेते म्हणून अजित पवारांकडे जबाबदारी देण्यात आल्याचं पटेल यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत मोठे बदल, ‘या’ महिलेच्या खांद्यावर सोपवली ६ जिल्ह्यांची जबाबदारी
दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंडखोरी केल्यानंतर शरद पवार गटाकडून आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्षनेता म्हणून निवड केली आहे. तर आज अजित पवार गटाकडून मुख्य प्रतोद म्हणून अनिल पाटीय यांची नेमणकु केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या या ‘दोन’ खासदारांना मोठा दणका, निलंबणाची कारवाई
हेही वाचा…“भ्रष्टवाद सोडून विकासगंगेला येऊन मिळाल्याबद्दल ‘अजित पवार’ आपलं अभिनंदन,”
हेही वाचा…अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांचा झंझावती दौरा, पहिल्या, दुसरी सभेचं ठिकाण ठरलं
हेही वाचा…राष्ट्रवादीत गोंधळ सुरु असताना मुख्यमंत्री शिंदेंनी डाव साधला, बडा नेता शिवसेनेत
हेही वाचा…अजित पवार डाव साधणार, जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवणार? ‘या’ नेत्याच्या हाती धुरा