कोल्हापुर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमपदाची शपथ घेतल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार सातत्याने टिका करीत आहेत. शिंदे गटातील आमदाराच्या बेताल वक्तव्यावरूनही अजित पवार जोरदार टिकास्त्र सोडत आहेत. यातच कोल्हापुर येथील सभेत अजित पवारांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादीचे अनेक खासदार, आमदार आमच्या संपर्कात, निवडणुकीआधी….” भाजप मंत्र्यांचा मोठा दावा
“सरकार येत असतात, सरकार जात असतात. परंतु सत्तेची मस्ती, नशा डोक्यात जाऊ देऊ नका. चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे असतात. अशा पद्धतीने जी लोकं वेडवाकडी वागत आहेत. त्यांनी हेही लक्षात ठेवावं की, ज्या गावाच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी असतात. अन् ज्या गावच्या बाभळी, त्या गावच्या बोरी पण असतात.” अस अजित पवारांनी म्हटलं.
हेही वाचा…“हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात”, नोटबंदीवरून राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात
पीकविमाच्या बाबतही अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला. हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार असल्याचं सांगत आहे. परंतु त्यांनी पीकविम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना काय दिलासा दिला आहे. सर्वसामान्यांचं सरकार असल्याचं सांगत आहेत. त्यामुळे आता आम्हाला सर्वकडे भाकरी फिरवायला लागणार. असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…काॅंग्रेसचा तगडा नेता, फडणवीसांची भेट, भाजपमध्ये जाणार का? दिले उत्तर, म्हणाले…
हेही वाचा…“द्वेषाच्या बाजारात कर्नाटकच्या लोकांनी प्रेमाचं दुकान उघडलं”, राहुल गांधी
हेही वाचा…“आदुबाळ, तुझ्या जन्माच्या आधीपासून शिंदे साहेब…”शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…मुनगंटीवारांनी दिलेलं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्विकारलं, आता मोठा राजकीय धमाका होणार ?
हेही वाचा…उद्याच होणार राज्यातील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार! फडणवीसांच्या दिल्लीवारीत यादीला हिरवा कंदील?