मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यातच विरोधी पक्षाकडून सातत्याने निवडणुका घेण्याचं आवाहन सत्ताधारी पक्षाला दिलं जात आहे. यातच वरळीतून आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा अन् पुन्हा निवडणुकीला सामारं जावं असं भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. त्यावरआता आदित्य ठाकरेंनी देखील सुधीर मुनगंटीवार यांचं चॅलेंज स्विकारलं आहे.
हेही वाचा…“कर्नाटक हल्ल्याचा इतका राग? ओ शेठ तुम्ही नादच केला थेट”, नोटबंदीवरून राष्ट्रवादीचा मोदींना टोला
आगामी काळात म्हणजे २०२४ ला निवडणुका होणारच आहे. त्यामुळे निवडणका आता घ्या, उद्या घ्या. असा प्रश्न निर्माण होत नाही. शिल्लक सेनेतील जेवढे शिल्लक आमदार आहेत. त्यांनी आधी राजीनामा द्यावा, तिथे अगोदर निवडणुका घेऊन ट्रायल घेऊ. हिमंत असेल तर अगोदर वरळीत अगोदर आपण टेस्ट करू. असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“मोदी, शहांच्या शंभर पिढ्या आल्या तरी बाळासाहेबांची शिवसेना संपणार नाही”
सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेलं चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी स्विकारलं आहे. “भाजपचे नेते मला आमदारकीचा राजीनामा द्यायला सांगत आहेत. ठिक आहे, जर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन त्यांनी माझ्याविरोधात वरळीतून निवडणुक लढविली तर मी ती निवडणुक लढण्यास तयार आहे.” असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार यांना दिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…उद्याच होणार राज्यातील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार! फडणवीसांच्या दिल्लीवारीत यादीला हिरवा कंदील?
हेही वाचा…“राष्ट्रवादीचे अनेक खासदार, आमदार आमच्या संपर्कात, निवडणुकीआधी….” भाजप मंत्र्यांचा मोठा दावा
हेही वाचा…“हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात”, नोटबंदीवरून राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात
हेही वाचा…“अंधेरी रात में गया, और अंधेरी रात में वापस आया,” फडणवीसांची ‘दिल्ली’ वारी’ चर्चेत ?
हेही वाचा…काॅंग्रेसचा नागपुरचा ‘वजीर’ भाजपमध्ये जाणार ? फडणवीसांनीच लावली फिल्डिंग , एकेकाळी त्यांनाच दिली होती टक्कर