नागपूर : काॅंग्रेसमधील निलंबित आमदार आशिष देशमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता ते नाना पटोलेंवर जोरदार तुटून पडत आहेत. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कार्यकर्त्यांना लाथा मारून पक्ष बाहेर काढातहेत, असा आरोप आशिष देशमुख यांनी केला आहे. त्यावर आता नाना पटोले यांच्याकडून काय प्रतिक्रिया देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे..
हेही वाचा…साताऱ्यातील दोन राजे भिडले, फडणवीसांची घेतली भेट, फडणवीस म्हणाले की, “असं गंभीर…”
काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे कार्यकर्त्यांना पक्ष कार्यालयात जात असेल तर तरी त्याला लाथा मारून हाकलतात. त्यामुळेच त्यांची आज अशी केविलवाणी परिस्थिती झाली आहे. चंद्रपुरच्या जिल्ह्याध्यक्षाला पटोलेंनी अशाच पद्धतीने काढून टाकलं होतं. मात्र दिल्लीतल्या काॅंग्रेसवाल्यांनी त्याचं पुन्हा नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता नाना पटोले यांनी चुलूभर पाण्यात डुबलं पाहिजे. अशी टिका देशमुख यांनी केली आहे.
हेही वाचा…“एक बहिण म्हणून मला आनंद, मी त्याच्यापाठीमागे,” अजित पवारांच्या त्या विधानावर सुळेंचा पाठिंबा
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आशिष देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता आशिष देशमुख काॅंग्रेसच्या नेत्यांवर तुटून पडत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा,” नाना पटोलेंचं एकनाथ शिंदेंना पत्र
हेही वाचा…“10 कोटींची ऑफर नाकारल्याने शाखा तोडली”, ठाकरे गटातील माजी नगरसेवकाचा शिंदेंवर आरोप
हेही वाचा…“२०२४ ला पुन्हा एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री होणार”, शिंदे गटातील आमदारांनी शड्डू ठोकला
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंचा ऐकरी उल्लेख असलेले ते बॅनर कुणी लावले ? “औरंगजेबचाही फोटो
हेही वाचा…“अरे, बाबा..! मोदीजी देश चालवातयत, फक्त साडेतीन जिल्हे नाही”, मेघना बोर्डीकरांचा रोहित पवारांना टोला