सातारा : सातारा जिल्ह्यातील शिवराज पेट्रोल पंप नजीक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेचं आमदार शिवेद्र राजे यांच्या उपस्थितीत भूमिपुजन झालं. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी भूमिपुजनचं काम उधळून लावलं. त्याठिकाणी असलेलं साहित्य फेकून दिले, तसेच कंटेनर पलटी केलं. यावरून दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“अजित दादांनी प्रदेशाध्यक्षपदावर दावा ठोकला, जयंत पाटील भर भाषणात गडबडले”, विरोधी पक्षनेते पद सोडणार
बाजार समितीच्या कार्यक्रम उधळून लावल्यानंतर खासदार उदयन राजे यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी हा गुन्हा दाखल केला आहे. काल दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये जमीनीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यावरून दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये मोठा राडा निर्माण झाला आहे. यातच काल दोन्ही राजेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा, अजित पवारांची शरद पवारांकडे मागणी
दोन्ही राज्यांसोबत साताऱ्यातील विविध प्रश्नांवर माझी त्यांच्याशी चर्चा झाली आहे. तिथे काही सिंचनाचे, काही विकासाचे प्रश्न आहेत, त्यांच्याबाबत चर्चा झाली आहे. त्यांनी याबाबत निवेदन देखील दिले आहेत. असं म्हणत राड्याविषयी ते म्हणाले की, अशा गोष्टी कधी कधी होत असतात. परंतु त्या ठिकाणी असं नाही की त्या ठिकाणी गंभीर घडत आहे असं काही नाही. असं म्हणून त्यांनी यावादावर जास्त बोलण्याचं टाळलं.
READ ALSO :
हेही वाचा…“एक बहिण म्हणून मला आनंद, मी त्याच्यापाठीमागे,” अजित पवारांच्या त्या विधानावर सुळेंचा पाठिंबा
हेही वाचा…“निवडणुका आल्या की दंगली घडविण्याचे प्रकार सुरु केले जातात”, छगन भुजबळांचा हल्लाबोल
हेही वाचा…“अजित पवारांना प्रदेशाध्यक्ष पद दिलं तर राष्ट्रवादीचे ‘१००’ आमदार निवडून आणतील”
हेही वाचा…“केसीआर अन् वंचितबाबत सावध रहा,” अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना सुचना
हेही वाचा…“२५ वर्ष युतीत घालवली त्या शिवसेनेला संपवायला सुद्धा मागेपुढे न पाहणारा ‘भाजप’ पक्ष किती राक्षसी वृत्तीचा”